"दैनिक भास्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४४:
==मध्य प्रदेशाबाहेर==
दैनिक भास्करने मध्य प्रदेशाबाहेर जाऊन [[जयपूर|जयपूरमधून]] आपली आवृत्ती प्रसिद्ध करायचा विचार केला. त्यांचे ध्येय फक्त ५०,००० प्रतींचे होते. पण खपाचा पूर्वअंदाज घेण्यासाठी ७०० स्वयंसेवकांनी हातात दैनिक भास्करच्या प्रस्तावित आवृत्तीची एक नमुना प्रत दाखवून जयपूर शहरातील आणि परिसरातील, दोन लाख कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. आगाऊ वर्गणी भरली, तर वृत्तपत्र दोन रुपयांऐवजी दीड रुपयाला देण्याचे आणि पसंत न पडल्यास पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. परिणामी, आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर, इ.स. १९९६ रोजी जयपूरमध्ये दैनिक भास्करच्या तब्बल १,७२,३४७
त्यानंतर चंदीगड(मे २०००), हरियाणा(जून २०००), अहमदाबाद (जून २००३), सुरत-बडौदा(२००९)आणि नंतर राजकोट, जामनगर, भुज, मेहसाणा येथून आवृत्त्या निघू लागल्या. भावनगरहून निघणारे वृत्तपत्र 'सौराष्ट्र समाचार' या नावाने निघते. हिंदी आवृत्त्या भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, जयपूर, जोधपूर, उदयपूर, लुधियाना, रांची
दैनिक भास्कर आणि त्याची सर्व वृत्तपत्रे यांचा भारताच्या उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, जम्मू-काश्मीर, झारखंड, दिल्ली, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा,
== बाह्य दुवे ==
|