'''इंदिरा गोस्वामी''' ([[रोमन लिपी]]: ''Indira Goswami'', [[आसामी भाषा|आसामी]] ''মামণি ৰয়ছম গোস্বামী'' ) (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४२; [[गुवाहाटीगोहत्ती]], [[ब्रिटिश भारत]] - २९ नोव्हेंबर, इ.स. २०११; [[गुवाहाटी]], [[आसाम]], [[भारत]]) हीह्या [[आसामी भाषा|आसामी]] लेखिका, कवयित्री,संपादकव संपादिका होतीहोत्या. आसामी साहित्यातील हिचेत्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने प्रचलितओळखल्या जात.
==जीवन==
उमाकांतइंदिरा गोस्वामी आणियांच्या अंबिकादेवीपित्याचे गोस्वामीनाव अशीउमाकांत यांच्यागोस्वामी मातापित्यांचीआणि नावेमातेचे होतीअंबिकादेवी गोस्वामी. गुवाहाटीतल्याचगोहत्तीतल्याच टी.सी. गर्ल्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९६२ मध्ये त्यांनीत्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले तरझाले. इ.स. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार याच्याशी त्यांनी विवाह केला. इ.स. १९६८ ते १९७१ मध्ये आसामातील [[गोलपारा]] सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. १९७१ मध्ये [[दिल्ली विश्वविद्यालय|दिल्ली विश्वविद्यालयाच्या]] आधुनिक भारतीय [[भाषा]] विभागात त्यांनी अध्यापनाचे काम चालू केले. [[तुलसीदास]]विरचित [[रामायण]] आणि आसामी भाषेतील [[माधव कंदली]] यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास करुन इ.स. १९७३ साली त्यांनी [[गुवाहाटी विद्यापीठ|गुवाहाटीगोहत्ती विद्यापीठाची]] डॉक्टरेट मिळवली.
==लेखनाचा वारसा==
लेखनाचा वारसा इंदिरा गोस्वामी यांना आपल्या आजोबांकडून मिळाला होता. त्यांच्या आजोबांनी नरकासुरवध नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यावर त्याकाळी ब्रिटिश अधिकार्यांनी बंदी आणली होती. {{संदर्भ हवा}} कारण या पुस्तकात त्यांनी ब्रिटिश अधिकार्यांना अप्रत्यक्षपणे असुर म्हणून उल्लेखिले होते.