रत्नागिरीरत्नागिरी शहरात [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ]] (एस. टी.)ची शहर वाहतूक आहे.
रत्नागिरीरत्नागिरी हे [[महाराष्ट्र]], [[गोवा]] आणि [[कर्नाटक| कर्नाटका]]तील विविध शहरांशी [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ]]च्या (एस. टी.) बससेवेने जोडलेले आहे. [[कोकण रेल्वे]]वरील ते एक महत्त्वाचे स्थानक आहे. कोकण रेल्वे प्रकल्प, देशाला बहाल करण्याचा कार्यक्रम, २००० साली, रत्नागिरी शहरतूनच पार पडला होता.