"दमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो कॉपीपेस्ट साचा लावला |
|||
ओळ ८:
==प्रकार==
==कारणे==
{{कॉपीपेस्ट | विभाग | दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=eF5e9yjR1mhaP9BtTaVpW84oKs74neJfgLB/SB8aKS%7CjoVLGg3LGjA== }}
<!-- कॉपीपेस्ट विभाग आरंभ -->
दमा बरा होऊ शकत नाही. परंतु दमा नियंत्रित करता येतो. दमा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बालवयामध्ये घरामधील (अतिसूक्ष्म धुलीकणांनी तसेच झुरळ, उंदीर, मांजर, फर्निचर इ.) प्रदुषणांशी येणारा घनिष्ट संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसेच अंडी, शेंगदाणे व दुग्धजन्य पदार्थांची लहान मुलांना होणारी ऍलर्जी.
Line १७ ⟶ १९:
वाढते शहरीकरण हे दम्याचे प्रमुख कारण बनत आहे. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही.
<!-- कॉपीपेस्ट विभाग अखेर -->
==आहार==
==विहार==
==पथ्य==
{{कॉपीपेस्ट | विभाग | दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=eF5e9yjR1mhaP9BtTaVpW84oKs74neJfgLB/SB8aKS%7CjoVLGg3LGjA== }}
<!-- कॉपीपेस्ट विभाग आरंभ -->
दमा हा आजार दीर्घकाळ त्रास असल्यामुळे त्याला सातत्यपूर्ण वैद्यकीय देखभालीची आवश्यकता असते. साधा ते तीव्र दमा असलेल्या व्यक्तींनी दीर्घकाळ व दैनंदिन औषधे घेतल्याने दम्याच्या त्रासातून काही प्रमाणात मोकळीक मिळू शकते. दम्याची लक्षणे दिसल्यावर अल्पकालीन औषधांच्या उपाययोजनातूनही त्वरीत आराम पडू शकतो.
दम्याचे नियंत्रण फक्त औषधोपचारांनी करता येत नाही. ह्या व्यक्तींनी दम्याच्या त्रासाला सुरुवात करुन देणार्या तसेच श्वसनमार्गावर परिणाम करणार्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांच्या रोगांमुळे बळी पडणार्यांसारखे दम्याने मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण नसले तरीही औषधोपचार न करणे तसेच दम्याचे गांभीर्य न समजणे यामुळे दम्याने मृत्यू ओढवू शकतो. बर्याचवेळा तो रूग्णालयाच्या बाहेरच होतो.
<!-- कॉपीपेस्ट विभाग अखेर -->
==संदर्भ==
|