"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो 117.203.73.117 (चर्चा)यांची आवृत्ती 821252 परतवली. |
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=चंद्रपूर}}
[[चित्र:MaharashtraChandrapur.png|thumb|चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान]]
'''चंद्रपूर जिल्हा''' हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही [[गोंड]] राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात [[नागपूर|नागपूरच्या]] भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा [[गडचिरोली जिल्हा]] वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला ''काळ्या सोन्याची भूमी'' म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक [[कोळसा]] खाणी आहेत. चंद्रपूरात अनेक
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|left|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
जिल्ह्याच्या उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], [[भंडारा जिल्हा]] व [[वर्धा जिल्हा]], पश्चिमेस [[यवतमाळ जिल्हा]], पूर्वेस [[गडचिरोली जिल्हा]], दक्षिणेस [[आदिलाबाद जिल्हा]] ([[आंध्र प्रदेश]]) आहे.हा जिल्हा [[वैनगंगा नदी|वैनगंगा]] व [[वर्धा नदी|वर्धा नदीच्या]]
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत:
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. [[मराठी]] भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व [[हिंदी]] या भाषादेखिल प्रचलीत आहेत.
'''महत्वाचे उद्योग'''- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, [[कोळसा]] खाणी, महाराष्ट्र राज्य
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे-
== जिल्ह्या्तील तालुके ==
ओळ २८:
* [[सावली]],
* [[राजुरा]],
* [[
* [[जिवती]] व
* [[बल्लारपूर]]
|