"भारत सरकार कायदा १८५८" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) नवीन पान: भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला. बोर... |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला. बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करुन भारत मंडळ व भारतमंत्री पद निर्माण झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येउन ब्रिटनच्या राणीची सत्ता सुरु झाली. दुसरी कायदा समिती नेमण्यात आली.संस्थानिकांच्या अंतर्गत हस्तक्षेप ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
{{भारताचा घटनात्मक इतिहास}}
|