'''एस.एम. बॅनर्जी''' ([[ऑगस्ट ३१]],[[इ.स. १९१९|१९१९]]-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते अपक्ष उमेदवार म्हणून [[इ.स. १९५७|१९५७]],[[इ.स. १९६२|१९६२]],[[इ.स. १९६२|१९६२]] आणि [[इ.स. १९६७|१९६७]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[कानपूर (लोकसभा मतदारसंघ)|कानपूर लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.