"दैनिक भास्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
==मध्य प्रदेशाबाहेर==
 
दैनिक भास्करने मध्य प्रदेशाबाहेर जाऊन जयपूरमधून आपली आवृत्ती प्रसिद्ध करायचा विचार केला. त्यांचे ध्येय फक्त ५०,००० प्रतींचे होते. पण खपाचा पूर्वअंदाज घेण्यासाठी ७०० स्वयंसेवकांनी हातात दैनिक भास्करच्या प्रस्तावित आवृत्तीची एक नमुना प्रत दाखवून जयपूर शहरात आणि परिसरातील, दोन लाख कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. आगाऊ वर्गणी भरली तर वृत्तपत्र दोन रुपयांऐवजी दीड रुपयाला देण्याचे आणि पसंत न पडल्यास पैसे वापस करण्याचे आश्वासन दिले. परिणाम असा झाला की, आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर १९९६ रोजी दैनिक भास्करच्या जयपूरमध्ये तब्बल १,७२,३४७ प्रती खपल्या. त्या शरातीलशहरातील 'राजस्थान पत्रिका' या आघाडीच्या वृत्तपत्राचा खप त्या काळी मात्र एक लाख प्रती इतका होता. त्याहून जास्त प्रती खपवण्याचा नवा उच्चांक दैनिक भास्करने प्रस्थापित केला.