"वासुदेव गोविंद आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ २:
मृत्यू २ फेब्रुवारी, [[१९३०]], पुणे].
'आनंद' मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-
वर्ष फेलो. पुण्यात काही काळ शिक्षक. पुणे मुक्कामी त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली.
''अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र '' (१८९९) हे वा. गो. आपटे त्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. ते कोल्हापूरचे प्रोफेसर विजापूरकर यांच्या ग्रंथमालिकेतून प्रसिद्ध झाले.त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म ह्या विषयावरील ''
त्यांचे साहित्य:- मिसेस
(१९१८), ''सौंदर्य आणि ललितकला'' (१९१९) इत्यादी विविध विषयांवरीलचोवीस-पंचवीस पुस्तके व बालवाङ्मयविभागात छोटीछोटी तीस-बत्तीस पुस्तके त्यांनी लिहिली. सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरीवाङ्मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून वा. गो. आपट्यांनी चार खंडात मराठीत आणले आहे. ''वाल्मीकीचा जय'' (१९१०) ही त्यांची कादंबरीही बंगालीचे भाषांतर आहे. ''मूर्तिमंत देशाभिमान, माणिकबाग, आणि दुःखाअन्ती सुख'' ही पाश्चात्य कादंबऱ्यांची रूपांतरेही उत्कृष्ट आहेत. याशिवाय ''श्रीहरनाथ ठाकुर यांची पत्रावली, महाभारतातील सोप्या गोष्टी, नाट्यभारत, नाट्यरामायण, बालभारत, मनी व मोत्या, महाराष्ट्राचा बालबोध इतिहास मुलांसाठी गोड गाणी, एक दिवसाच्या सुटीत'' यासारखी बालवाचकांच्या दृष्टीने रंजक असूनही उद्बोधक अशी पुस्तके त्यांनी लिहिली. पुराणे, इतिहास, विविधज्ञानसंग्रह, संतांची व थोरांची चरित्रे यांच्या आधारे श्री. वा. गो. आपटे यांनी बाल व कुमारांसाठी निर्माण केलेले साहित्य उल्लेखनीय आहे. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चे ते पहिले घटनाकार, एका परीने जनक व संवर्धकही होते.
|