"मदर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vishal1306 (चर्चा | योगदान) No edit summary |
Vishal1306 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
मदर इंडिया हा १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट होता. सार्वकालिक उत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी तो एक आहे. त्यातल्या आदर्शवादी भूमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप ठेवली. याचे दिगदर्शन मेहबूब खान यांनी केले ह्प्ते.. चित्रपटाची कथाही मेहबूब खान यांनी लिहिली होती.
याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भूमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.
Line २३ ⟶ २२:
==चित्रपट निर्मिती कथा==
मेहबूब खान याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. दोन्ही चित्रपटात सुखीलाल ची भुमिका एकाच कलाकाराने केली. असे म्हणतात की मेहबूब खान यांना ही कथा एका वृत्तपत्रीय बातमीच्या कात्रणातून सुचली. त्या बातमीत एका स्त्री आपल्याच दरोडेखोर मुलाला गोळी घालुन ठार केल्याची वार्ता होती. मेहबूब खान हे जवाहर लाल नेहरुंचे मोठे चाहते होते. मदर इंडिया नंतर त्यांनी ' सन ऑफ इंडिया ' चित्रपटाची निर्मिती केली. पण तो मदर इंडिया इतकी उंची गाठु शकला नाही. नेहरुंच्या निधनाचे वृत्त ऐकताच मेहबूब खान यांनी ही प्राण सोडला.
==मदर इंडिया==
|