"मदर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १:
==मदर इंडिया==
मदर इंडिया हा १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट होता. सार्वकालिक उत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी तो एक आहे. त्यातल्या आदर्शवादी भुमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप सोडली. याचे दिगदर्शन मेहबुब खान यांनी केले. चित्रपटाची कथाही मेहबुब खान यांनी लिहली.
याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भुमिकांतभूमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.
हा चित्रपट भारतातर्फे अकादमी पुरस्कार (ऑस्कर) - विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. ऑस्कर पुरस्कार हुकला असला तरी, ऑस्कर नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट होता.
 
=कथा=
कथानक राधा या स्त्री भोवती फिरते. मेहबुब खान यांच्या मते ती स्वातंत्रोत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. म्हणुन त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. चित्रपटाच्या सुरवातीला प्रसंग येतो नवीन बांधुन झालेल्या कालव्याचे उत्घाटन बुजुर्ग राधाच्या हस्ते होते. याचवेळी राधाला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तीची गोष्ट फ्लॅशबॅक द्वारे उलगडते. शामु सोबत नवीन लग्न होउन राधा गावात येते.
 
कथानक राधा या स्त्री भोवतीस्त्रीभोवती फिरते. मेहबुबमेहबूब खान यांच्या मते ती स्वातंत्रोत्तरस्वातंत्र्योत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. म्हणुनम्हणून त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. चित्रपटाच्या सुरवातीला प्रसंग येतो नवीन बांधुनबांधून झालेल्या कालव्याचे उत्घाटनउद्‌घाटन बुजुर्ग राधाच्या हस्ते होते हा चित्रपटाच्या सुरुवातीला प्रसंग. याचवेळी राधाला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तीचीतिची गोष्ट फ्लॅशबॅकपडद्यावर द्वारे उलगडतेसाकारते. शामु सोबतशामूशी नवीन लग्न होउनझालेली राधा गावात येते, आणि गोष्ट पुढे सरकते.
==कलाकार व भुमिका==
 
* नर्गिस --- भुमिका : राधा
==कलावंत व त्यांच्या भूमिका==
* सुनील दत्त --- भुमिका : बिरजू
 
* राजेंद्र कुमार --- भुमिका : रामु
* नर्गिस --- भुमिकाभूमिका : राधा
* राजकुमार --- भुमिका : शामु
* सुनील दत्त --- भुमिकाभूमिका : बिरजू
* कन्हैयालाल --- भुमिका : सावकार सुखीलाल
* राजेंद्र कुमार --- भुमिकाभूमिका : रामुरामू
* कुमकुम --- भुमिका : चम्पा
* राजकुमार --- भुमिकाभूमिका : शामुशामू
* शीला नाइक --- भुमिका : कमला
* कन्हैयालाल --- भुमिकाभूमिका : सावकार सुखीलाल
* मुकरी --- भुमिका : शंभु
* कुमकुम --- भुमिकाभूमिका : चम्पाचंपा
* अझर --- भुमिका : चंद्रा
* शीला नाइकनाईक --- भुमिकाभूमिका : कमला
* साजिद खान --- भुमिका : लहानपणीचा बिरजू
* मुकरी --- भुमिकाभूमिका : शंभु
* सुरेन्द्र --- भुमिका : लहानपणीचा रामू
* अझर --- भुमिकाभूमिका : चंद्रा
* साजिद खान --- भुमिकाभूमिका : लहानपणीचा बिरजू
* सुरेन्द्र --- भुमिकाभूमिका : लहानपणीचा रामू
 
==चित्रपट निर्मिती कथा==
 
==मदर इंडिया==
 
मदर इंडिया नावाचे एक इंग्रजी नियतकालिक होते. बाबूराव पटेल त्याचे संपादक होते. गुळगुळीत कागदावर छापण्यात येत असलेले हे जाडजूड नियतकालिक मुख्यत्वे चित्रपट विषयावरील नियतकालिक असले तरी त्यात बाबूराव पटेल आणि इतर काही लेखक प्रचलित राजकारणावर लिहीत. नियतकालिक, त्यातली इंग्रजी भाषा आणि त्यातील लेखांचा दर्जा अत्युत्कृष्ट असे.
 
तत्कालीन प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका सुशीलाराणी पटेल या बाबूरावांच्या पत्नी.