"विनायकबुवा पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
| उपाख्य = पटवर्धनबुवा
| जीवनकाल = [[इ.स. १८९८]] ते [[इ.स. १९७५]]
| आई-वडिलवडील =
| पती-पत्नी =
| गुरू = [[रामकृष्णबुवा वझे]]
ओळ १३:
}}
 
'''विनायकराव पटवर्धन''' अथवा पटवर्धनबुवा (२२ जुलै, इ. स. १८९८ - २३ ऑगस्ट, इ. स. १९७५) हे [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याचे]] जेष्ठज्येष्ठ गायक होते. प्रसिद्ध गायक पंडित [[दत्तात्रेय विष्णू पलुस्कर]] ह्यांचे ते गुरुगुरू होतेहोत..
 
==पूर्वायुष्य==
 
 
पटवर्धनबुवांचा जन्म महाराष्ट्रातील [[मिरज]] ह्या गावी झाला. त्यांनी आपले काका केशवराव यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मिरज संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर ते [[लाहोर]] येथे गेले व तिथे त्यांनी पंडित [[विष्णू दिगंबर पलुसकर]] यांचे शिष्यत्व पत्करले. पलुसकर बुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गाणे अधिक संपन्न झाले. त्यांनी मिरज येथे पं.पंडित [[बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर]] व [[पुणे]] येथे [[रामकृष्णबुवा वझे]] यांचेकडेही संगीताचा काही वर्षे संगीताचा अभ्यास केला.
 
 
ओळ २४:
 
 
पटवर्धनबुवांनी पुण्यात ८ मे, इ. स. १९३२ रोजी गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पं.पंडित [[दत्तात्रेय विष्णू पलुसकर]], पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत. इ. स. १९४२ मध्ये त्यांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळ या ट्रस्टची स्थापना केली व गंधर्व महाविद्यालयाचे कामकाज ट्रस्टकडे सोपविले.
 
त्यांच्या गायनातून ग्वाल्हेर शैलीच्या गायनाचे वैशिष्ट्य असलेलाअसलेल्या संगीत रागांना सहज सोप्या पद्धतीने गाण्याचा कल प्रतिबिंबितत्यांच्या होतोगायनातून अधोरेखित होत असे.. विनायकराव हे त्यांनी गायलेल्यात्यांच्या तराण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांची भजन गायनाची शैलीही निराळी होती. त्यांनी 'राग विज्ञान' (सात खंड), 'नाट्य संगीत प्रकाश' आणि 'महाराष्ट्र संगीत प्रकाश' ही पुस्तके लिहिली. अनेक मराठी संगीत नाट्यांमध्ये त्यांनी जवळपास १० वर्षे अनेक मराठी संगीत नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रख्यात कलाकार [[बालगंधर्व]] यांच्या जोडीने ते रंगमंचावर वावरले.
 
पटवर्धनबुवांच्या नेतृत्वाखालीनेतृत्वाखालील भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ [[सोव्हियेत संघ]], [[पोलंड]] व [[चेकोस्लोव्हाकिया]] या राष्ट्रांचा दौरा करून आले होते.
 
 
ओळ ३४:
 
 
विनायकरावांना इ. स. १९६५ मध्ये संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली. इ. स. १९७२ मध्ये त्यांना भारत सरकार तर्फेसरकारच्या [[पद्मभूषण]] या पुरस्काराने गौरविण्यात आले.