"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''जगदीश खेबूडकर''' (जन्म १० मे [[इ.स. १९३२]] - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी). हे [[मराठी]] ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश खेबूडकर यांना '''नाना''' असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांच्यावयाच्या शेवटच्या१६ काळातव्या आधारवर्षी रुग्णालयामध्ये'''मानवते दाखलतू करण्यातविधवा आलेझालीस..''' होते हे खेबूडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. उपचारमहात्मा घेतानाहीगांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे गीत-लेखनाचेघर कार्यजाळले सुरूचगेले. होते त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, [[पोवाडा]], [[अभंग]], [[ओवी]] अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता, अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके]], [[पं. भीमसेन जोशी]] , [[वसंतराव देशपांडे]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा. भ. बोरकर]], [[बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत.
==जीवन==
वयाच्या १६ व्या वर्षी '''मानवते तू विधवा झालीस..''' खेबुडकरांचे हे पहिले दीर्घकाव्य लिहले असे मानले जाते. त्या नंतर त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, [[पोवाडा]], [[अभंग]], [[ओवी]] अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. हे पेशाने शिक्षक होते.
 
 
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता, आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके]], [[पं. भीमसेन जोशी]] , [[वसंतराव देशपांडे]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा. भ. बोरकर]], [[बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकरखेबूडकर मानत असत. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
==कार्य==
त्यांचे पहिले गीत [[इ.स. १९५६]] रोजी [[आकाशवाणी]]वर प्रसारित झाले. [[इ.स. १९६०]] मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली ([[लावणी]]) ' मला हो म्हणत्यात लवंगी मिरची' प्रदर्शित झालेझाली. रंगल्या’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना [[वसंत पवार, संगीतकार]] यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीचित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा , संवाद , ५० लघुकथा , पाच नाटके , चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनीकारकीर्दीत [[भालजीं पेंढारकर]] ते [[यशवंत भालकर]] असे विविध ३६ [[दिग्दर्शक]], वसंत पवार ते [[शशांक पोवार]] असे ४४ [[संगीतकार]] आणि [[सुधीर फडके]] ते [[अजित कडकडे]] अश्याअशा ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले.
 
===संस्था===
१९७४ मध्ये त्यांनी '''स्वरमंडळ''' ही पहिली नाट्य संस्थानाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थे मार्फतस्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा [[रामायण|रामायणावरील]] वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर १९८० मध्ये '''रंगतरंग''' व १९८२ मध्ये '''रसिक कला''' केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.
 
==पुरस्कार==
जगदीश खेबूडकर यांना ६० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
* राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एक: सवाल माझा ऐका १९६४ साठी)
* गदिमा पुरस्कार
* कोल्हापूर भूषण पुरस्कार
ओळ ५१:
* साहित्य सम्राट पुरस्कार
* रसरंग फाळके पुरस्कार
* व्ही. शांताराम स्मृतीस्मृति जीवनगौरव पुरस्कार
* शिवाजी सावंत पुरस्कार
* बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार
ओळ ६१:
 
==गाजलेली गीते==
 
* आकाशी झेप घे रे पाखरा,
* आज प्रीतीलाप्रीतिला पंख हे लाभले रे,
 
* एकतारी संगे एकरुपएकरूप झालो,
* ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
* कधी तू हसावी, कधी तू रुसावी
* कसं काय पाटील बरं हाय का?, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची, सोळावं वरिस धोक्याचं गं
* कशी नशिबानं थट्टा आज मांडली,
* दिसला गं बाई दिसला, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, मला लागली कुणाची उचकी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल
* कसं काय पाटील बरं हाय का?,
* कशी नशिबानं थट्टा आज मांडली, चंद्र आहे साक्षीला, सत्य शिवाहूनी सुंदर हे, आकाशी झेप घे रे पाखरा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
* कल्पनेचा कुंचला हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
* सावधान होई वेडय़ा
* सत्यम शिवम सुंदरा, कुण्या गावाचं आलं पाखरू,
* मला हे दत्तगुरू दिसले, मी आज फूल झाले, हवास मज तू हवास तू, स्वप्नात रंगले मी.
* चंद्र आहे साक्षिला,
* एकतारी संगे एकरुप झालो,
* छबीदार छबी मी तोऱ्यात उभी,
* तुझे रुपरूप राणी कुणासारखे गं?
* तुम्हावर केली मी मर्जी बहाल
* धागा जुळला, जीव भुलला,
* धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
* दिसला गं बाई दिसला,
* कल्पनेचा कुंचला हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
* देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
* विठु माऊली तू माऊली जगाची
* मला लागली कुणाची उचकी
* कधी तू हसावी, कधी तू रुसावी
* मला हे दत्तगुरू दिसले,
* सत्यम शिवम सुंदरा, कुण्या गावाचं आलं पाखरू,
* मला हो म्हनत्यात लवंगी मिरची,
* आज प्रीतीला पंख हे लाभले रे,
* मी आज फूल झाले,
* सख्या रे घायाळ मी हरिणी,
* रुणझुणत्या पाखरा,
* तुझे रुप राणी कुणासारखे गं?
* मोरया..मोरया..
* रुणझुणत्या पाखरा,
* विठू माउली तू माउली जगाची
* सख्या रे घायाळ मी हरिणी,
* सत्यम शिवम सुंदरा,
* सत्य शिवाहूनी सुंदर हे,
* सावधान होई वेडय़ा
* सोळावं वरीस धोक्याचं गं
* स्वप्नात रंगले मी.
* हवास मज तू हवास तू,
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Jagdish%20Khebudkar.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर जगदीश खेबूडकर यांची गीते]