"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा = [http://www.gadima.com ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ]
}}
'''जगदीश खेबूडकर''' (जन्म १० मे [[इ.स. १९३२]] - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी). हे [[मराठी]] ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश खेबूडकर यांना '''नाना''' असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. हे [[मराठी]] ज्येष्ठ गीतकार होते. त्यांच्या शेवटच्या काळात आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता, अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. [[सुधीर फडके ]], [[पं. भीमसेन जोशी]] , [[वसंतराव देशपांडे ]], [[प्रभाकर कारेकर]] यांच्यापासून ते अलीकडच्या [[सोनू निगमपर्यंतनिगम]]पर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. [[भा. रा. तांबे]], [[कुसुमाग्रज]], [[बा. भ. बोरकर]], [[बा. सी. मढेर्कर]] या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत.
==जीवन==
वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी '''मानवते तू विधवा झालीस’झालीस..''' खेबुडकरांचे हे पहिले दीर्घकाव्य लिहले असे मानले जाते. त्या नंतर त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, [[पोवाडा]], [[अभंग]], ओव्या[[ओवी]] अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. हे पेशाने शिक्षक होते.
 
==कार्य==
त्यांचे पहिले गीत [[इ.स. १९५६]] रोजी [[आकाशवाणी]]वर प्रसारित झाले. [[इ.स. १९६०]] मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत ([[लावणी]]) ' मला हो म्हणत्यात लवंगी मिरची' प्रदर्शित झाले. रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना ज्येष्ठ संगीतकार [[वसंत पवार, संगीतकार]] यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठी गीते अतिशय गाजली.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा , संवाद , ५० लघुकथा , पाच नाटके , चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इअत्कीइतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी [[भालजीं पेंढारकर]] ते [[यशवंत भालकर]] असे विविध ३६ [[दिग्दर्शक]], वसंत पवार ते [[शशांक पोवार]] असे ४४ [[संगीतकार]] आणि [[सुधीर फडके]] ते [[अजित कडकडे]] अश्या ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले.
 
===संस्था===
१९७४ मध्ये त्यांनी '''स्वरमंडळ''' ही पहिली नाट्य संस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थे मार्फत रामदर्शन हा [[रामायण|रामायणावरील]] वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर १९८० मध्ये '''रंगतरंग''' व १९८२ मध्ये '''रसिक कला''' केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.
 
==पुरस्कार==