"बालविवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
लग्न लागायच्या वेळी जर [[वधू]] किंवा [[वर]] यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो.
[[वधु]] किंवा [[वर]] नमुद केलेल्या वयापेक्षा कमी वयाचे असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. तेरा-चौदाव्या वर्षी लग्न होऊन आलेल्या या मुलींचा लैंगिक विकासही पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना [[गर्भधारणा]] होते. बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेलं शरीर, घरातल्या कामाचं ओझं आणि त्यात अपुरं पोषण.. या सार्याचे परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर दिसल्याशिवाय राहात नाहीत. ▼
▲
लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसं ज्ञान या मुलींना नसतं. [[कुटुंबनियोजन]], [[गर्भधारणा]] आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. त्यामुळे त्यांना कधी आपलं बाळ जगात येण्याआधीच गमावावं लागतं, कधी त्यांच्या बळाचा जन्म होताच मृत्यू होतो, कधी जन्मानंतर एक-दोन वर्षात ही मुलं मृत्युमुखी पडतात. ▼
▲लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी
==== बालविवाह प्रतिबंध कायदा: २००६ ====
या कायद्याने बालविवाह घडवून आणणे,
विवाहासाठी कायदेशीर वय:
१. मुलीसाठी किमान १८ वर्षे
२. मुलासाठी किमान २१ वर्षे
==== बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी ====
==== बालविवाह प्रतिबंध अधिकार्याची कर्तव्ये ====
* बालविवाह पूर्णपणे रोखणे.
* या कायद्याचे पालन न करणार्या
* बालविवाहाचे
* या कायद्यातील नियमांचे कडक पालन करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकार्यास पोलीस निरीक्षकांना असलेले अधिकार प्रदान करता येतात.
==== बालविवाह जबरदस्तीने झाल्यास ====
* जर बालवधू वा बालवर यापैकी कोणालाही त्यांचा विवाह मान्य नसेल तर तो विवाह रद्दबातल करण्यासाठी
* असा अर्ज दाखल करताना जर अर्जदार वर वा वधूचे वय किमान कायदेशीर वयापेक्षा कमी असल्यास थोडक्यात अर्जदार सज्ञान नसल्यास अर्जदाराला असा खटला त्याच्या पालकांच्या किंवा मित्राच्याद्वारे व बालविवाह प्रतिबंध अधिकार्याच्या सोबत दाखल करावा लागतो.
* हा अर्ज बालविवाह झाल्यापासून अर्जदार वर असल्यास वयाच्या २३ वर्षापर्यंत व वधू असल्यास वयाच्या २० वर्षापर्यंत केव्हाही दाखल करू शकतात.
* या अर्जानंतर
* विवाह रद्दबातल झाला असा आदेश देतांनाच न्यायालय वर मुलाला वा त्याचे वय २१ वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या पालकांना, वधूचा
* हा निर्वाहभत्ता एक रकमी असावा किंवा
* बालविवाह जरी रद्दबातल झाला तरी अशा विवाहातून जन्माला आलेली संतती औरस असते.
* बालविवाहातून झालेल्या संततीचा ताबा व निर्वाह खर्च यांचे आदेश दोन्ही पक्षांची परिस्थिती व संततीचे हित लक्षात घेऊन न्यायालय देईल.
==== अर्ज कुठे करता येईल ====
* जिथे वादी राहतो किंवा
* जिथे प्रतिवादी राहतो किंवा
* जिथे त्यांचा विवाह
* जिथे विवाहानंतर ते एकत्र राहत होते
यापैकी कोणत्याही एका जिल्हा दिवाणी न्यायालयात
==== शिक्षा ====
* १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने
*
* बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न
==== रोखण्यासाठी उपाय ====
* कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संभवित बालविवाहाची माहिती
* असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय सर्व पक्षांची बाजू ऐकून घेईल.
* तसेच एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर
* वरील प्रकारचे बालविवाह रोखण्यासाठी मनाई
* तसेच मनाई
* या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत.
|