"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ४८:
स्वामीजी हिंदू तत्वज्ञानाच्या 'वेदान्त' तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते.
आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्वज्ञान प्रतिपादित केले.
* त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत। त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.▼
* प्रत्येक जीव हा मुलरूपातच ईश्वरी/दैवी आहे.▼
▲त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत। त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.
* अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.▼
▲प्रत्येक जीव हा मुलरूपातच ईश्वरी/दैवी आहे.
* कर्म करून किंवा पूजेद्वारे किंवा मानसिक नियंत्रांनाद्वारे किंवा तत्वज्ञानाच्या आधारे, यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.▼
▲अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
* उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
▲कर्म करून किंवा पूजेद्वारे किंवा मानसिक नियंत्रांनाद्वारे किंवा तत्वज्ञानाच्या आधारे, यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.
{{DEFAULTSORT:विवेकानंद}}
|