"१४ वे दलाई लामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.4.6) (सांगकाम्याने वाढविले: en:14th Dalai Lama
No edit summary
ओळ १:
चौदावे दलाई लामा ‘तेंझिन[[तेंझिन गियात्सो’गियात्सो]] हे तिबेटचे सर्वोच्च लामा आहेत. चौदावे दलाई लामा ‘तेंझिन गियात्सो’ यांचा जन्म ६ [[जुलै]] [[इ.स. १९३५]] रोजी [[तिबेट]] राष्ट्राच्या उत्तरपूर्व भागात ताकत्सर या गावात झाला. त्यांचे आई-वडील [[शेतकरी]] होते. त्यांच्याकडे असलेल्या [[शेती]] व [[गाय|गाई]], [[म्हैस| म्हशींवर]] ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. हे कुटुंब [[इ.स. १९३९]] मध्ये दलाई लामांच्या चौथ्या वाढदिवसानंतर आपलं छोटसं खेडेगाव सोडून [[ल्हासा]] येथे आले.
[[चित्र:Tenzin Gyatzo foto 1.jpg|चौदावे [[दलाई लामा]] ‘तेंझिन गियात्सो’ | thumb]]
==कार्य==
दलाई लामांच्या निवडीसाठी असलेल्या विविध कसोटय़ा यशस्वीरित्या पार केल्यावर २२ [[फेब्रुवारी]] [[इ.स. १९४०]] रोजी [[पोटला प्रासाद|पोटला प्रासादात]] एका विधिपूर्व समारंभात ‘तेंझिन गियात्सो’ विद्यमान चौदावे दलाई लामा म्हणून आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. पुढे त्यांचा धर्मविषयक सखोल अभ्यास सुरु असताना [[इ.स १९५०]] मध्ये [[चीन]]ने [[तिबेट]]वर आक्रमण केले. आणि हा प्रदेश चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची सर्व सूत्रे दलाई लामांच्या हातात आली. या काळात
तिबेटवर चिनी राजवटीचा अनियंत्रित अंमल सुरु झाला . धाक, दडपशाही, जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेट चरील जनतेवर चीनी राज्यकर्ते व लष्कराकडून होत होते. भगवान [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धाच्या]] शांतताप्रिय देशात हिंसाचार, लाठीमार अश्रुधूर व गोळीबार या अत्याचारांनी परिसीमा गाठली. जनतेच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्यावर र्निबध लादले गेले. तिबेटीय कला, संस्कृती व परंपरा यांचा ऱ्हास केला गेला. चीनच्या वाढत्या जाचामुळे व अत्याचारामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामांना त्याच्या कुटुंबियांसह [[इ.स. १९५९]] मध्ये [[तिबेट]] सोडावे लागले. ते भारतात शरण आले. काही लोक [[चित्र:Nehruनेपाळ]], and Gyatso[[भूतान]] 1959व इतरत्र शरण गेले.jpg | [[नेहरू]] आणि लामा यांची [[इ.स. १९५९]] मध्ये [[मसूरी]] येथे भेट |thumb]] ते भारतात शरण आले. काही लोक [[नेपाळ]], [[भूतान]] व इतरत्र शरण गेलेझाली. आज जगभरातील विविध देशांमध्ये तिबेटीय माणसे निर्वासितांचं आयुष्य कंठत आहे. त्यातील बहुतांश मात्र भारतात आहेत. [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशातील]] [[धरमशाला]]त दलाई लामा वास्तव्यास आहेत. येथे त्यांनी लोकशाही मूल्यांच्या तत्वावर तिबेटीय निर्वासितांची संसद स्थापन केली आहे. आज ही संसद किंवा निर्वासितांचे सरकार दलाई लामांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.
 
==लढा==
ओळ ११:
==अधिक माहिती==
==बाह्य दुवे==
 
* [http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=7438:2011-02-08-05-24-20&catid=34:2008-08-14-05-58-38&Itemid=58| डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात चौदाव्या दलाई लामांचे भाषण]
* [http://72.78.249.125/esakal/20100226/5739731068747613089.htm| ओबामा-दलाई लामा भेट]
* [http://www.prahaar.in/collag/26587.html| तिबेटींचा अमृतकुंभ]
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2889797.cms| कसोटी!
==हे ही पाहा==
* [[बौद्ध धर्म]]