"जॉर्ज फर्नांडिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ta:ஜார்ஜ் பெர்னாண்டஸ்
No edit summary
ओळ १:
'''जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस''' (जन्म ३ जून १९३०): कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.
{{अशुद्धलेखन}}
 
==सुरुवातीचे आयुष्य ==
'''जॉर्ज फर्नांडिस''' (जन्म: [[जून ३]], [[१९३०]]) हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी सर्वप्रथम [[१९६७]] मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉन्ग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते [[स.का.पाटिल]] यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला.मात्र [[१९७१]] च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला.[[१९७४]] मध्ये त्यांनी इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व केले.आणीबाणीच्या कालावधीत बडोदा डायनामाईट खटल्यात ते एक आरोपी होते. [[१९७७]] साली [[मोरारजी देसाई]] यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी [[उद्योगमंत्री]] म्हणून काम बघितले.उद्योगमंत्री म्हणून त्यांनी [[१९७८]] मध्ये [[कोकाकोला]] कंपनीला भारतातून हद्दपार करायचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला. जुलै १९७९ मध्ये लोकसभेत कॉन्ग्रेस नेते [[यशवंतराव चव्हाण]] यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहिर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला.
जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० ला जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक वृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडिल एका खाजगी विमा कंपनीत अधिकारी होते. सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरु होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात होती.
[[१९८४]] च्या निवडणुकीत त्यांचा [[मंगलोर]] लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.पण [[१९८९]] मध्ये ते [[बिहार]] राज्यातील [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले.[[विश्वनाथ प्रताप सिंह]] यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या [[संयुक्त मोर्चा]] सरकारमध्ये ते [[रेल्वेमंत्री]] होते.पुढे [[१९९१]] च्या लोकसभा निवडणुकातही त्यांनी [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर विजय मिळवला.
१९४९ मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेथे त्यांचे सुरूवातीचे दिवस अत्यंत खडतर गेले. पुढे कामगार नेते डिमेलो आणि समावादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले, त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला
 
==राजकीय कारकीर्द==
 
'''जॉर्ज फर्नांडिस''' (जन्म: [[जून ३]], [[१९३०]]) हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी सर्वप्रथम [[१९६७]] मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉन्ग्रेसकॉंग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते [[स.का.पाटिल]] यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र [[१९७१]] च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला.[[१९७४]] मध्येस्वतंत्र त्यांनीभारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचाऱ्यांच्याकर्मचारी संपाचे त्यांनी [[१९७४]] मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत बडोदाएक डायनामाईटआरोपी खटल्यातम्हणून तेत्यांनी एक आरोपीतुरुंगवासही होतेभोगला. [[१९७७]] साली [[मोरारजी देसाई]] यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी [[उद्योगमंत्री]] म्हणून काम बघितले.उद्योगमंत्री म्हणून त्यांनी [[१९७८]] मध्ये [[कोकाकोला]] कंपनीला भारतातून हद्दपार करायचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला. जुलै १९७९ मध्ये लोकसभेत कॉन्ग्रेसकॉंग्रेस नेते [[यशवंतराव चव्हाण]] यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहिरजाहीर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला.
[[१९८४]] च्या निवडणुकीत त्यांचा [[मंगलोर]] लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.पण [[१९८९]] मध्ये ते [[बिहार]] राज्यातील [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले.[[विश्वनाथ प्रताप सिंह]] यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या [[संयुक्त मोर्चाआघाडी]] सरकारमध्ये ते [[रेल्वेमंत्री]] होते.पुढे [[१९९१]] च्या लोकसभा निवडणुकातही त्यांनी [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्यादलाचे तिकीटावरउमेदवार म्हणून विजय मिळवला.
 
[[१९९४]] मध्ये [[बिहार]] राज्याचे मुख्यमंत्री [[लालू प्रसाद यादव]] यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या [[नितीश कुमार]] आणि [[रवी रे]] यांच्यासारख्या नेत्यांनी [[समता पक्ष]] या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.[[१९९६]] च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील [[नालंदा]] मतदारसंघातून विजय मिळवला.पुढे [[१९९८]] आणि [[१९९९]] च्या लोकसभा निवडणुकींत त्यांनी [[नालंदा]] मतदारसंघातूनच विजय मिळवला. [[१९९९]] च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी [[समता पक्ष]] आणि [[रामकृष्ण हेगडे]] यांचा [[लोकशक्ती]] या पक्षांचे विलीनीकरण होऊन [[जनता दल (संयुक्त)]] हा नवा पक्ष अस्तित्वात आला.
 
[[१९९८]] मध्ये [[अटलबिहारी वाजपेयी]] यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी [[संरक्षणमंत्री]] म्हणून काम बघितले.[[२००१]] मध्ये त्यांच्यावर [[तेहलका]] प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २००१ मंत्रीमंडळाबाहेर होते.पण ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली.
 
[[२००४]] च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनीजॉर्ज फर्नांडिस यांनी [[बिहार]] राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या [[मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रीय राहिले नाहीत.त्यांना [[२००९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[जनता दल (संयुक्त)]] पक्षाने तिकीट नाकारले.म्हणून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकनिवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला.त्यांनंतर पक्षत्यानंतर नेतृत्वाबरोबरचेपक्षनेतृत्वाबरोबरचे त्यांचे मतभेद मिटले आणि ते सध्या राज्यसभेत पक्षाच्या तिकिटावरपक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले आहेत.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]