"वृक्षायुर्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ८:
==जमिनीची तयारी==
जमीनीतील बीज पेरून फुलल्यावर तिथेच मर्दन करावे. (कापून तिथेच टाकावे व तुडवावे) मऊ [[जमीन]] सर्व वृक्षांना हितकारक.
बीजप्रक्रिया - अंकोल वृक्षाच्या (शास्त्रीय नाव अलँजियम सॅल्व्हिफोलियम) फलकल्काने (रसाने) शंभर वेळा सिंचित किंवा त्याच्या तेलाने शंभर वेळा सिक्त किंवा भोकरीचा रस किंवा तेलाने शंभर वेळा सिक्त करून कोणतेही बी गारांचे [[पाणी]] मिसळलेल्या जमिनीत लावावे. त्याच क्षणी बीजास अंकूर येतात. [[कवठ]] बी, [[कांचन]], [[आवळा]], [[धावडा]], [[अडुळसा]], [[धोतराधोत्रा]], [[तिवर]] यांची मुळे + [[वेत]][[रुई|रुइमांदार]] यांच्या पर्णयुक्त वल्ली (पानांसह काडय़ा) अशी एकूण आठ दुधात घालून तापवावे. निवल्यावर [[कवठ|कवठाचे]] बी त्यात टाकून १०० टाळ्या वाजवाव्या व नंतर ते बी उन्हात वाळवावे असे ३० दिवस करून नंतर संस्कारित खड्डय़ात लावावे.( श्लोक २४ ते २६)
 
===त्वरित फलन===
[[भोकर|भोकराचे]] बी - कृत्रिम तुष काढून [[अंकोल|अंकोलयुक्त]] पाण्याने भिजवून वाळवावे. असे ७ दिवस करून [[म्हैस|म्हशीचे]] शेणात चोळावे व त्याच शेणात गारांचे पाणी दिलेल्या मातीत लावावे. एक दिवसात फळ येते. हातास तूप लावून कोणतेही बी दुधाने १० दिवस सिंचित करावे. नंतर गाईचे शेणात चोळावे. नंतर ते भांडय़ात ठेवून त्याला [[डुक्कर]][[हरीण|हरिणाचे]] मांसाची धुरी द्यावी. नंतर मासा व डुकराचे चरबीत घोळवून तिळाचे रोप कापून तयार केलेल्या (पहा श्लोक क्र. २ जमिनीची तयारी) जमिनीत लावून त्यावर [[दूध]]-[[पाणी]] शिंपडल्यास त्या बीजास त्वरित फुले येतात.
==रोपप्रक्रिया==
[[तूप]], [[वाळा]], [[तीळ]], [[मध]], [[वावडिंग]], [[दूध]], [[गाय|गाईचे]] शेण यांचा मुळापासून फांद्यांपर्यंत लेप लावून तो वृक्ष अन्य देशी नेऊन लावला तरी जगतो.
==जीवनवर्धके==
जीवनवर्धके झाडांच्या इंद्रियांना कार्यप्रवण करून त्यांना फलदायी बनविणे हा या मिश्रणांचा हेतू आहे. ही मिश्रणे पुढीलप्रमाणे - लेंडी चूर्ण २ आढक (२४ मि. ५७६ ग्रॅ.) + [[तीळ]] चूर्ण १ आढक (१२ कि. २८८ ग्रॅ) + सातू चूर्ण १ प्रस्थ (७६८ ग्रॅ.) + पाणी १ द्रोण (४८१.१५२ लिटर्स) गोमांस (माप नाही) हे मिश्रण ७ रात्री ठेवून केव्हाही फवारावे. सर्व काल फुले फळे येतील. [[तांदुळ|भात]], [[तीळ]], [[उडीद]], [[सातू]] यांचे चूर्ण+दरुगधीयुक्तदुर्ग्रंधीयुक्त मांस + [[पाणी]] यांचे वृक्षावर सिंचन करून (फवारा) त्याला [[हळद|हळदीची]] धुरी द्यावी. यामुळे अतिकठीण अशी [[चिंच|चिंचही]] अंकुरित होते तर इतर झाडे होतीलच.
 
==रोग==
ओळ २२:
लक्षणे - पाने पांढरी पडतात, अंकुर वाढत नाहीत, फांद्या वाळतात.
वृक्षरोग व्रण - व्रणांवर [[वावडिंग]], [[तूप]] व मातीचा चिखल यांचा लेप देऊन त्यावर दूध-पाणी शिंपडावे.
वृक्ष लागवड - लागवडीसंबंधी विस्तृत विवेचन यात दिले आहे. दोन वृक्षांत अंतर काकां ठेवावे, किती ठेवावे, लागवडीचा काल (यासंदर्भात [[ऋतु]], [[नक्षत्र|नक्षत्रे]] इ. चा विचार केला आहे.) खड्डा केवढा घ्यावा, त्यावर कोणती प्रक्रिया करून तो कसा भरावा या संबंधीचे विवेचन यात केले आहे. लागवडीचे कालासंबंधी यात जो तपशील दिला आहे. एका ठिकाणचा वृक्ष काढून दुसऱ्यादुसर्‍या ठिकाणी लावायचा असल्यास काय काळजी घ्यावी याचाही तपशील दिला आहे.
अंतर - २० हात उत्तम, १६ हात मध्यम, १२ हात कनिष्ठ. (१ हात =१.५ फू.)अंतर ठेवण्याची कारणे - लागवड जवळ झाल्यास फांद्या एकमेकास लागतात व मुळे एकमेकांत गुंततात व त्यामुळे फळे मिळत नाहीत.
खड्डा भरणे (कवठासाठी) हातभर लांब व रुंद, २ हात खोल खड्डय़ात दूध-पाणी भरावे. तो कोरडा झाल्यावर भाजून काढावा. नंतर राखेत [[तूप]] व [[मध]] मिसळून त्याचा लेप द्यावा. नंतर [[उडीद]] व [[गहू|यव]] ([[जवस]]) यांचे चूर्ण मातीत मिसळावे (माप नाही) या मातीने खड्डा भरून नंतर मांस व [[मासे]] मिश्रित पाणी घालून माती ठोकून घ्यावी. नंतर संस्कारित कवठाचे बी (पहा बीजप्रक्रिया) ३:३ श्लोक २२-२३) चार बोटे खोल लावून त्यावर मांस व मासे मिश्रित पाणी घालावे. आश्चर्यकारक अंकुर येतील.
लागवड काल - नक्षत्रे, [[उत्तरा]], [[रोहिणी]], [[मृग]], [[रेवती]], [[चित्रा]], [[अनुराधा]], [[मूळ]], [[विशाखा]], [[पुष्य]], [[श्रवण]], [[अश्विनी]], [[हस्त]] या नक्षत्रात लागवड करावी. वर्षां काळात (श्रावण-भाद्रपद) फांद्या फुटलेले वृक्ष लावावे.
 
ओळ ३१:
 
==सिंचन==
झाडांना कोणत्या ऋतूत किती [[पाणी]] द्यावे याचा थोडक्यात तपशील दिला आहे. [[ग्रीष्म|ग्रीष्म ऋतु]]त - सकाळ संध्याकाळ पाणी द्यावे. [[हेमंतऋतुहेमंत|हेमंत ऋतु]] [[शिशिर ऋतु|शिशिरात]] - दिवसाआड पाणी द्यावे, [[वर्षांवर्षा|वर्षा ऋतु]]त - जमीन कोरडी पडल्यास द्यावे.
 
==बाह्य दुवे==