"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sanjaybhujbal (चर्चा | योगदान) No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
'''मुरारबाजी देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[१६ मे]], [[इ.स. १६६५]]) हा [[मराठा]] सैन्यातील वीर होता. इ.स. १६६५ साली मुघलांनी घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे रोजी मुघलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना तो मारला गेला.
== सैनिकी कारकीर्द ==
[[जावळी]]च्या [[चंद्रराव मोरे|चंद्रराव मोर्यांशी]] झडलेल्या संघर्षात [[शिवाजीराजे भोसले]] यांना मोर्यांच्या सैन्यातून लढणार्या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मोहर्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर शिवाजीराजांनी मुरारबाजीला मराठा साम्राज्याच्या सैन्यात दाखल करून घेतले.
पुढे [[मुघल साम्राज्य|मुघल सरदार]] दिलेरखानाने [[इ.स. १६६५]] साली घातलेल्या [[पुरंदर|पुरंदराच्या]] वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली.
{{DEFAULTSORT:देशपांडे,मुरारबाजी}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
|