"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''मुरारबाजी देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[१६ मे]], [[इ.स. १६६५]]) हा [[मराठा]] सैन्यातील वीर होता. इ.स. १६६५ साली मुघलांनी घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे रोजी मुघलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना तो मारला गेला.
जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांशी जेंव्हा महाराज लढायला गेले होते तेंव्हा मोर्‍यांपर्यंत पोचायच्या आधी एक व्यक्ती दाणपट्ट्याने महाराज आणि त्यांच्या सैनीकांना रोखावून ठेवत होती. महाराजांना त्याचे विलक्षण कौतूक वाटले आणि स्वराज्याच्या लढ्यात याचा उपयोग होईल हे तंतोतंत जाणले. म्हणून जावळीच्या विजयानंतर त्याला लगेच स्वराज्याच्या सैन्यात मानाचे स्थान दिले. याच मुरारबाजीने नंतर प्राणांतीक लढत देऊन पुरंदरचा किल्ला वाचवायची शर्थ केली. त्याचा आदर्श इतरांपुढे इतका तयार झाला होता की तो युद्धात मारल्या गेल्यावर लगेचच महाराजांना जरी वाटले की आता "तुर्त" हार मानून आपली माणसे (रत्ने) हकनाक मारण्यापासून थांबवू, तर मावळ्यांनी त्यांना अशा आशयाचे उत्तर पाठवले की एका मुरारबाजीने हे थांबणार नाही तो आमच्या रूपातून अजून लढत राहील.
 
== सैनिकी कारकीर्द ==
संजय भुजबळ (पुणे)
[[जावळी]]च्या [[चंद्रराव मोरे|चंद्रराव मोर्‍यांशी]] झडलेल्या संघर्षात [[शिवाजीराजे भोसले]] यांना मोर्‍यांच्या सैन्यातून लढणार्‍या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मोहर्‍याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर शिवाजीराजांनी मुरारबाजीला मराठा साम्राज्याच्या सैन्यात दाखल करून घेतले.
 
पुढे [[मुघल साम्राज्य|मुघल सरदार]] दिलेरखानाने [[इ.स. १६६५]] साली घातलेल्या [[पुरंदर|पुरंदराच्या]] वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली.
 
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:देशपांडे,मुरारबाजी}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:भारतीय इतिहास]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]