"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| जन्म_दिनांक = [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = १९७४
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
ओळ २५:
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव =
| अपत्ये = नाटककार [[वसंत कानेटकर]] व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक [[मधुसूदन कानेटकर]]
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ३१:
}}
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३|१८९३]] - ?) हे [[मराठी]] कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ([[पु.ल.देशपांडे]] हे कानेटकरांचे लाडके विद्यार्थी.)
त्यांची एक प्रसिद्ध कविता :
'बोले अस्थिर चित्त आंतुन्, कुठे जाऊं? कुणाच्या घरीं?
माझे कोण इथें अतां? धडकल्या वेगांत लाटा अशा!
माझें कोण बरें! उजाड! विभवें ती पावली दुर्दशा
चित्रें बालपणांतलि सरकलीं भारावलों अंतरीं!
------------------------------
-------------------------------
दारीं धावुन कोण वत्सलपणें आतां कडी काढिल?
कोणाचे झरतील अश्रु! कुठले कौतूक नेत्रांतिल?'