"अशोक चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४१:
'''अशोक शंकरराव चव्हाण''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १९५८]]) हे [[डिसेंबर ८]], [[२००८]] ते [[नोव्हेंबर ११]], [[२००९]] या काळात महाराष्ट्रचे मुख्यमंत्री होते. २००८ मध्ये मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. ५ डिसेंबर २००८ रोजी [[अखिल भारतीय काँग्रेस पक्ष]] ने त्यांची निवड केल्यानंतर ८ डिसेंबररोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सांस्कृतीक, उद्योग, खाण ह्या खात्याचे सुद्धा मंत्री होते. चव्हाण हे माजी मुख्यमंत्री [[शंकरराव चव्हाण]] यांचे पुत्र आहेत. नुकत्याच झालेल्या (महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २००९) विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पुन्हा आमदार म्हणुन निवडुन आले आहेत तसेच त्यांना काँग्रेस कमिटी ने पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी दिली.त्यामुळे श्री अशोक चव्हाण हे सलग दुसर्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.ह्या पूर्वी काँग्रेस पक्षातर्फे [[विलासराव देशमुख]] ह्यांना देखील अशी संधी देण्यात आली होती.
 
[[आदर्श हौसिंगहाउसिंग सोसायटी]] या [[कारगिल]]मधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी [[मुंबई]]त बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले.
<div style="clear:both;" />
{{विस्तार}}