"झुल्फिकार अली भुट्टो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vishal1306 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ २:
[[चित्र:Bhutto pm.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''झुल्फिकार अली भुट्टो''' ([[सिंधी भाषा|सिंधी]]: ذوالفقار علي ڀُٽو ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: ذوالفقار علی بھٹو ; [[रोमन लिपी]]: ''Zulfikar Ali Bhutto'' ;) ([[५ जानेवारी]], [[इ.स. १९२८]] - [[४ एप्रिल]], [[इ.स. १९७९]]) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी होता. तो २० डिसेंबर, इ.स. १९७१ ते १३ ऑगस्ट इ.स. १९७३ या कालखंडात पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान म्हणून, तर १४ ऑगस्ट, इ.स. १९७३ ते ५ जुलै, इ.स. १९७७ या कालखंडात पाकिस्तानाचा नववा पंतप्रधान म्हणून अधिकारारूढ होता. [[पाकिस्तान पीपल्स पार्टी]] या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होता. त्याची कन्य [[बेनझीर भुट्टो]] हीदेखील दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.
च्या कचाट्यात ते सापडले. शरिया लागु करण्याचे त्यांच्या वर फार दडपण होते. त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे सतत आरोप होऊ लागले. स्वतःचे पद भक्कम ठेवण्यासाठी त्यांची वृत्ती काहीशी हुकुमशहा पध्दतीची झाली. त्यांनी लष्कर व पोलिसांच्या व्यतिरिक्त केवळ त्यांचे आदेश मानणारे स्वतंत्र सशस्त्र दल निर्माण केले. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरुध्द एकजुट दाखवुन व्यापक आंदोलन चालु केले. त्यातच १९७७ च्या निवडणुकात घोटाळ्याचे आरोप झाले. सुरवातीस या आरोपांचा ठामपणे नकार देता देता अचानक काही प्रमाणात गैरप्रकार झाल्याची कबुली दिली. याचेच निमित्त करुन जनरल झिया उल हक यांनी लष्करी उठाव केला. झुल्फिकार अली भुट्टो यांना अटक करण्यात आली. पुढे त्यांच्यावर खुनाचे आरोप ठेवुन खटले चालवण्यात आले. त्यांच्या सकट आणखी ४ सहकार्यांना न्यायालयाने फाशी ची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा कमी करावी वा अमलात न यावी यासाठी बरेच आंतरराष्ट्रीय दबाब आला. तरीही जनरल झिया उल हक यांनी १९७९ सालीच झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढवले.▼
== बालपण व शिक्षण ==
झुल्फिकार अली भुट्टो हे सिंधच्या श्रीमंत जमीनदार घराण्यातुन होते. त्यांचा आयुषाचा सुरवातीचा काळ भारतातच गेला. झुल्फिकार अली भुट्टो यांचे वडील हे तत्कालीन जुनागडच्या संस्थानाचे नवाब होते. फाळणीनंतर त्यांनी भारताला अंधारात ठेवुन पाकिस्तानशी संधान साधले. तसे सल्ले त्यांनी नबाबाला ही दिले. अखेर भारताने याची कुणकुण लागताच पोलिस कारवाईचा दम दिला. अखेर नबाब पाकिस्तानात पळुन गेला. पण याचा विपरीत परीणाम झुल्फिकार अली भुट्टो यांच्या भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अर्जावर झाला. त्यांची भारतीय बनण्याची तीव्र इच्चा होती.
== राजकारण ==
=== पंतप्रधान पद ===▼
इ.स. १९७१ साली [[बांगला मुक्तिसंगाम|बांगला मुक्तिसंगामात]] पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला. अश्या आव्हानात्मक कालखंडात झुल्फिकार अली भुट्टोंनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे ताब्यात घेतली. लगोलग भारतासोबत शिमला करार करत, पराभूत राष्ट्र असूनही पाकिस्तानाला सोयीचा ठरणारा करार केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. इ.स. १९७४ सालातल्या भारताच्या अणुचाचण्यांनंतर त्यांनी पाकिस्तानाच्या अणुकार्यक्रमाची घोषणा करत, इस्लामी देशांना लक्षून ''इस्लामी बाँब'' या संकल्पना मांडली. याच इस्लामी बाँबनिर्मितीसाठी त्यांनी [[लिबिया]] व [[सौदी अरेबिया]] इत्यादी देशांकडून बरेच अर्थसहाय्य मिळवले व आवश्यक तंत्रज्ञान कमवण्यासाठी विद्यार्थी परदेशी शिक्षणास पाठवले {{संदर्भ}}.
=== अखेरचा काळ ===▼
▲== पंतप्रधान पद ==
▲
▲== अखेरचा काळ ==
== संदर्भ ==
* पाकिस्तान अस्मितेच्या शोधात;
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.bhutto.org/|शहीद भुट्टो यांच्याबद्दल अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
|