"चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Shivashree (चर्चा | योगदान) Wikified. Challenging पानकाढा |
||
ओळ १:
{{पानकाढा|कारण=अवैश्वकोशीय, ललित लेखन}}
'''चळवळीचे दिवस'' हे प्रा. [[अरुण कांबळे]] यांचे आत्मचरित्र आहे. या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत प्रखर आंबेडकरवादी कांबळे सरांच्या बुद्धिवैभवाचा ,नेतृत्वगुणांचा प्रत्यय येतो.
आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पाजणारे त्यांचे वडील ‘आबा’
नामांतरविरोधकांचे प्रतिआंदोलन, पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांचे
कॉंग्रेसविषयी आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची लवचिकता कांबळेसरांमध्ये होतीच.वसंतदादा,यशवंतराव,शरद पवार यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यामुळेच ज्यांना सुरूवातीच्या काळात काळे झेंडे दाखविले त्या वसंतदादांनीच सरांनी मांडलेली आंबेडकर अकादमीची कल्पना उचलून धरली,विश्वस्त मंडळावर आले आणि ‘पैसे मागायला कोणाकडे जायचंय,चला मी तुमच्याबरोबर येतो’ असे म्हणत आपला संपूर्ण पाठिंबा जाहिर केला.पण याच मुद्द्यावर ज्यांच्यावर अतोनात प्रेम केलं,ज्यांची घडण केली त्या पॅंथरमधील सहकार्यांसनी गैरसमज बाळगून, अविश्वास दर्शवून राजीनाम्याची मागणी करावी याची बोच सरांना लागली, त्यांनी राजीनामा दिला,या सर्व घटनांची मांडणी या पुस्तिकेत आहे.▼
पॅंथरमधून बाहेर पडल्यावर जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप कळलेल्या, अल्पसंख्यांकांबद्दल तळमळ असणार्याह वि.प्र सिंगांसह काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.जनता दलाचे आखिल भारतीय चिटणीस व राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य होण्याचा मान मिळाला.सरांनी प्रा.मधू दंडवते,प्रमिला दंडवते आदिंच्या सहकार्याने धर्मांतरीत बौद्धांना अखिल भारतीय पातळीवर राखीव जागा देण्याच्या व मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून सत्तेत आल्यावर वर्षाच्या आत त्यांची पूर्तता करून घेतली.आपल्या आयुष्याची ही मोठी कमाई ते मानतात.▼
▲कॉंग्रेसविषयी आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची लवचिकता कांबळेसरांमध्ये होतीच.वसंतदादा,यशवंतराव,[[शरद पवार]] यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यामुळेच ज्यांना सुरूवातीच्या काळात काळे झेंडे दाखविले त्या वसंतदादांनीच सरांनी मांडलेली आंबेडकर अकादमीची कल्पना उचलून धरली,विश्वस्त मंडळावर आले आणि ‘पैसे मागायला कोणाकडे जायचंय,चला मी तुमच्याबरोबर येतो’ असे म्हणत आपला संपूर्ण पाठिंबा जाहिर केला.पण याच मुद्द्यावर ज्यांच्यावर अतोनात प्रेम केलं,ज्यांची घडण केली त्या पॅंथरमधील सहकार्यांसनी गैरसमज बाळगून, अविश्वास दर्शवून राजीनाम्याची मागणी करावी याची बोच सरांना लागली, त्यांनी राजीनामा दिला,या सर्व घटनांची मांडणी या पुस्तिकेत आहे.
‘महाराष्ट्रटाईम्सकारांना उत्तर ,’ ‘पॅंथर नेत्यांचा भारताचे पंतप्रधान मोरारजींशी वार्तालाप’ हे लेख कांबळेसरांच्या बहुश्रुततेचा ,संदर्भसंपृक्ततेचा ,शब्दप्रभूत्वाचा,वाक्चातुर्याचा अनुभव देतात.. इंदिराजी,मोरारजी,एस.एम जोशी,वि.प्र सिंग यांच्याशी दलित हक्कांवरील चर्चा , बैठकी होत असत.रोखठोक भाषेत,बुद्धिचातुर्य बळावर आपले मुद्दे ते पटवून देत असत.▼
▲पॅंथरमधून बाहेर पडल्यावर जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप कळलेल्या, अल्पसंख्यांकांबद्दल तळमळ असणार्याह वि.प्र सिंगांसह काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.जनता दलाचे आखिल भारतीय चिटणीस व राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य होण्याचा मान मिळाला.सरांनी प्रा.[[मधू दंडवते]],प्रमिला दंडवते आदिंच्या सहकार्याने धर्मांतरीत बौद्धांना अखिल भारतीय पातळीवर राखीव जागा देण्याच्या व मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून सत्तेत आल्यावर वर्षाच्या आत त्यांची पूर्तता करून घेतली.आपल्या आयुष्याची ही मोठी कमाई ते मानतात.
▲‘महाराष्ट्रटाईम्सकारांना उत्तर ,’ ‘पॅंथर नेत्यांचा भारताचे पंतप्रधान मोरारजींशी वार्तालाप’ हे लेख कांबळेसरांच्या बहुश्रुततेचा ,संदर्भसंपृक्ततेचा ,शब्दप्रभूत्वाचा,वाक्चातुर्याचा अनुभव देतात
सरांच्या अभ्यासू,स्वाभिमानी,नि:स्वार्थी,तत्वनिष्ठ वृत्तीचे ,लेखन वाचनाच्या व्यासंगाचे दर्शन या छोटेखानी पुस्तिकेतून घडते.
|