"गंमत जंमत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मराठी चित्रपट 'गंमत जंमत' :उल्लेखनीय: Info added.
छो मराठी चित्रपट: 'गंमत जंमत': शुद्धलेखन related changes केले.
ओळ ७४:
<tr>
<td>प्रमुख अभिनेते</td>
<td>सचिन पिळगावकर, अशोक सराफ़सराफ, वर्षा उसगांवकर, चारुशिला साबळे, सुधीर जोशी, श्रीकांत मोघे, आशालता वाबगावकर, विजू खोटे</tr>
</table>
 
 
==कलाकार==
*[[अशोक सराफ]] = फ़ाल्गुनफाल्गुन <BR>
*[[सचिन पिळगांवकर]] = गौतम <BR>
*[[वर्षा उसगावकर]] = कल्पना <BR>
ओळ ९७:
गौतम हा एका बारमध्ये वेटरचं काम करणारा साधा सरळ माणूस. सुहास या त्याच्या अपंग भावाच्या ऑपरेशनसाठी त्याला पंचवीस-तीस हजार रुपयांची निकड असते. भावाची चिंता डोक्यावर असणार्‍या गौतमची राहण्याची सोय मात्र अचानक बारच्या गच्चीवरुन एका बंगल्यात होते. गौतमचा शाळेतील मित्र श्रीकांत हा गौतमला अनेक वर्षांनी भेटतो. गौतमने त्याच्यावर पूर्वी केलेले उपकार लक्षात ठेवून आणि गौतमची सद्यपरिस्थिती ओळखून श्रीकांत गौतमला त्याच्या मुंबईच्या बंगल्यात येऊन राहण्याविषयी सांगतो. एरवी रिकामा असणारा तो बंगला श्रीकांतच्या दुबईस्थित मामाचा असतो आणि वर्षातून ते एखाद-दोन दिवसच त्या बंगल्यात येऊन रहात असत.
 
गौतमसारखाच आर्थिक विवंचनेत अडकलेला फ़ाल्गुनफाल्गुन हा गौतमचा जिवाभावाचा मित्र. साधी नोकरी करत असणार्‍या फ़ाल्गुननेफाल्गुनने त्याच्या पैशाच्या चणचणीमुळे कर्जाऊ रक्कम घेऊन अनेक देणेकरी निर्माण केलेले असतात आणि त्यामुळे देणेकर्‍यांचा ससेमिरा वसुलीसाठी कायमचाच त्याच्या मागे लागलेला असतो. सबब, फ़ाल्गुनलाहीफाल्गुनलाही पैशाची नितांत गरज असते. त्यात भर म्हणून फ़ाल्गुनचीफाल्गुनची बायको अश्विनीही या परिस्थितीमुळे कंटाळून फ़ाल्गुनवरफाल्गुनवर बर्‍याचदा तोंडसुख घेत असते.
 
समोर पैशाचा प्रश्न आ वासून पडलेला असतानाच्या परिस्थितीत फ़ाल्गुनलाफाल्गुनला एकदा पेपरमधील बातमी वाचून झटपट पैसा उभा करण्यासाठी 'किडनॅपिंग' म्हणजेच कोणाचीतरी प्रिय व्यक्ति काही ठराविक रक्कम मिळवण्यासठी पळवून न्यायची शक्कल सुचते. योगायोगाने हा विचार गौतमच्याही मनात चमकलेला असतो. दोघंही तो मार्ग अवलंबायचं ठरवतात आणि 'गोट्या' नामक एका श्रीमंताच्या मुलाला पळविण्याचा प्लॅन आखतात. प्रत्यक्षात, गोट्या हा त्यांच्या अपेक्षेनुसार एक लहान मुलगा नसतो तर तो एक पैलवान असतो. साहजिकच गोट्याला पळवून न्यायची शक्कल त्यांना झेपत नाही.
 
पण हताश न होता ते आता एखाद्या श्रीमंताच्या कॉलेजवयीन कन्यकेला पळवून आणायचा प्लॅन रचतात. गौतमची पूर्वी एकदा एका श्रीमंत मुलीशी शब्दिक चकमक झालेलीच असते. तेव्हा त्याच म्हणजे उद्योगपती दादासाहेब कोरेडे यांची एकुलती एक मुलगी कल्पना हिला पळवून न्यायचा बेत ते दोघंही ठरवतात. बदल्यात तिच्या वडीलांकडे १ लाख रुपयांची रक्कम मागायची असं ते ठरवतात.
 
ठरल्यानुसार ते कल्पनाला पळवून नेतात आणि गौतम रहात असलेल्या बंगल्यात आणून ठेवतात. आता कल्पना घाबरेल आणि तसेच तिचे वडिलही आणि लगेच आपल्याला मागितलेली रक्कम ते देतील अशी स्वप्नं रंगविणार्‍या गौतम आणि फ़ाल्गुनवरफाल्गुनवर त्यांची ही शक्कल चांगलीच बूमरॅंग होते! कल्पना ही एक स्मार्ट,बिनधास्त आणि धीट मुलगी असते. तिला 'पळवून आणण्यात आलंय' हे कळल्यावर रडण्या-घाबरण्याऐवजी तिला खूप गंमत वाटते आणि असलं काहितरी सनसनाटी 'थ्रिल' तिला हवंच होतं असं ती सांगते. भरीस भर म्हणजे त्यांनी मागितलेल्या रकमेतील काही वाटा तिला हवा असंही ती त्यांना सुनावते. आता गौतम-फ़ाल्गुनफाल्गुन होते साधे-सामान्य! सराईत गुंडगिरी, मारामारी इत्यादीशी काडीचाही संबंध नसलेले आणि किडनॅपिंगच्या क्षेत्रात नवखे! स्मार्ट कल्पनाला त्या दोघांनाही 'गुंडाळून' ठेवणं त्यामुळे सहजशक्य होतं. इकडे दादासाहेब कोरड्यांनाही गौतम-फ़ाल्गुनच्याफाल्गुनच्या धमक्या देण्याच्या पद्धतीवरुन त्यांचा नवखेपणा ओळखता येतो आणि ते ही मागितलेली रक्कम द्यायला टंगळमंगळ करतात. तेव्हढ्या वेळात कल्पनाला शोधून काढायचं काम ते पोलिसांऐवजी गणू पैलवानवर सोपवतात.
 
दरम्यान कल्पना त्या बंगल्यामध्ये गौतम-फ़ाल्गुनकडूनफाल्गुनकडून स्वत:ची चांगलीच बडदास्त ठेवून घेते. मध्येच एकदा श्रीकांतचा मामा किंवा गौतमच्या ओळखीचे पोलिस इन्स्पेक्टर किंवा फ़ाल्गुनच्याफाल्गुनच्या शोधात आलेली अश्विनी इत्यादिं व्यक्ति जेव्हा बंगल्यात येतात तेव्हा कल्पना दरवेळेस वेगवेगळी नाटके करुन वेळ मारुन नेते. त्यामुळे तिला पळवून आणले आहे असा कोणालाही संशय येत नाही. कल्पनाचे वाढते नखरे आणि मागण्या आणि रक्कम सांगूनसुद्धा ती वेळेवर न देणारा तिचा कंजूस बाप यांच्या कात्रीत दोघेही सापडतात. दोघंही अतिशय जेरीस आलेले असताना एक दिवस गौतमला श्रीकांतकडून पत्रं येतं. त्यातून श्रीकांत कळवतो की त्याने गौतम आणि फ़ाल्गुनसाठीफाल्गुनसाठी दिल्लीला चांगल्या पगाराच्या नोकर्‍या बघून ठेवल्या आहेत. हे ऐकल्यावर दोघांचाही आनंद गगनात मवेनासा होतो. आता कल्पनाचे नखरे सहन करण्याची किंवा तिच्या वडिलांकडून अपेक्षित असलेल्या रकमेची त्यांना आवश्यकताच उरत नाही आणि आता ते अजिबात कल्पनाच्या मागण्यांना भीक घालत नाहीत.
 
इकडे,आतापर्यंत दोघांना भंडावून सोडणारी कल्पना नकळत गौतमच्या प्रेमात पडलेली असते. त्याचा साधा-सरळ स्वभाव तिला आवडलेला असतो आणि तिला पळवून नेण्यामागचं खरं कारण समजल्यावर तिला त्याचा रागही येत नाही. अर्थात हे ती त्याला आधी सांगत नाही. पण जेव्हा गौतम तिला सांगतो की तू आता मोकळी आहेस आणि आता तिची त्या दोघांना गरज नाही, तेव्हा मनातून थोड्या दुखावलेल्या कल्पनाला तिच्या प्रेमाची कबुली देणं भाग पडतं. हे समजल्यावर गौतमही तिच्या प्रेमाचा स्वीकार करतो.
 
आता कल्पना तिच्या घरी आणि गौतम-फ़ाल्गुनफाल्गुन दिल्लीला जायची तयारी कारण्यासाठी निघतात. तेव्हढ्यात गणू पैलवान त्यांचा पाठलाग करतो आणि सरतेशेवटी त्या सर्वांना दादासाहेबांच्या पुढ्यात हजर करतो. तिथे कल्पना गौतमची ओळख त्यांचा भावी जावई म्हणून करुन देते. अर्थात गौतम जे घडलेलं असतं ती सत्यघटना कथन करतोच. पण शेवटी त्यांच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन दादासाहेब या लग्नाला परवानगी देतात.
 
==उल्लेखनीय==
"https://mr.wikipedia.org/wiki/गंमत_जंमत" पासून हुडकले