"दिव्य प्रबंधम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Prasannakumar (चर्चा | योगदान) No edit summary |
Prasannakumar (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
{{काम चालू}}
'''नालायिर दिव्य प्रबंधम''' (इंग्रजी:Nalayir Divya Prabandham तमिळः நாலாயிர் திவ்ய பிர்பந்த்ம் )[[दिव्य प्रबंधम]] किंवा '''नालायिर (चारसहस्त्र्)दिव्य प्रबंधम''' ह्या भगवान [[विष्णुं|विष्णु]]वर आधारीत ओव्यांचा [[तमिळ]] भाषेतील काव्यसंग्रह आहे,जो तत्कालीन [[वैष्णव]] तमिळ [[संत]] [[आळवार]] ह्यांनी रचला होता.''' दिव्य प्रबंधम''' हे तमिळ साहित्यातील सर्वोत्कृष्ट कलाकृती मानण्यात येतात.ह्या रचनांचा संदर्भ "दिव्य देशम" शी निगडीत आहे. [[दिव्य देशम]] हि अशी स्थानं आहेत जिथे दिव्य संत [[आळ्वार]] भगवान विष्णूंची आराधना करत असत.त्यांनी परमेश्वराच्या स्तुती प्रित्यर्थ गायलेल्या आणि रचलेल्या काव्यांना "नालायिर दिव्य प्रबंधम्" असे म्हणतात.दिव्य प्रबंधम् हे एका अर्थाने परमेश्वराच्या सौंदर्यांचे,सामर्थ्याचे आणि ऐश्वर्याचे वर्णनच आहे ,जे १०८ ठिकाणी स्थापन झालेल्या विष्णूंच्या विग्रहास उद्देशून लिहिले गेले आहेत. वेद ,उपनिषदांमधील तसेच व्यासांच्या ब्रह्मसुत्राचे ते साध्या-सोप्या तमिळ भाषेतील काव्य आहे. तमिळ साहित्याचा शिरोमणी मानले गेलेल्या ह्या रचनांना प्रसिद्ध विद्वान सन्त नाथमुनी ह्यांनी १०व्या शतकात पुन: नवसंजीवनी दिली व त्यांची एकत्रितपणे पुन:रचना करुन जगासमोर मांडले.
नालायिर प्रबंधमांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.:<br />
मुदल आयिरम् किंवा प्रथम सहस्त्र काव्य जे ९४७ ओव्यांचे आहे ;<br />
|