"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६०:
- हो माझ्या कोड्याचं उत्तर मला मिळालय. आता हा वाद सुरु राहील तो अधिकारपदातून आलेला अहंकार उतरवण्यासाठी. हे कुणीतरी केलेच पाहिजे. धाकटे चुकत असतील तर काका-आजोबांचे ते कर्तव्यच ठरते नाही का. मराठी विकीपिडीयावरून नव्यांना पळवून लावून मोजक्याच यूजरनेमकडे सगळ्या किल्ल्या ठेवण्याचा प्रयत्न करणारांशी दोन शाब्दिक हात करणे क्रमप्राप्तच दिसते आहे. लोकशाहीचा आव आणत, विरोध आणि वेगळे मत शिल्लक ठेवायचेच नाही, हा खेळ जुनाच आहे. त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न चालले आहेत का ?
 
होळीनंतर नाथषष्ठीही आलीय. शंभराहून अधिक वेळा गोदास्नानाचं पुण्य कुणी देणारच असेल तर ते, त्यांच्यासारखं घेण्याशिवाय काय पर्याय आहे. - [[सदस्य:मनोज|मनोज]] १८:४१, १२ मार्च २०१० (UTC)
 
== थांबवा आता तरी आपली चर्चा न होता भांडण होतेय. ==
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.