"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३९:
 
(३) आपले नवे विश्लेषण लेखीपणा आणि सभ्यता सोडून बोलिभाषेकडे आणि तू-तू-मै-मै छापाकडे येत चालल्याचे माझे मत आहे. चर्चापानावर बोलिभाषा वापरण्याचा विकीपीडियात प्रघात आहे का, हे आपण इथले अनुभवी असल्याने आधीच सांगावे. म्हणजे मग महाराष्ट्रातल्या सर्व बोलीभाषाही त्यांचे (होलिकोत्सवातलेही) सौंदर्य घेऊन उतरवता येतील. हे कृपया लवकरात लवकर कळवावे म्हणजे पुढे त्यानुसार मांडणी (का उधळण) करता येईल. बाकी मुद्दे आपल्या उत्तरानंतर. धन्यवाद.
: [[सदस्य:मनोज|मनोज]] ०९:०२, १२ मार्च २०१० (UTC)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.