"गोदावरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→प्रदूषण: removed linking of word सांडपाणी |
→जलव्यवस्थापन: linked नदी in place of खोरे |
||
ओळ १०१:
नदी खोर्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणार्या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते.
गोदावरीखोर्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोर्यात १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. ([[कृष्णा नदी|कृष्णा खोरे]] १,२०१ टी.एम.सी., [[तापी नदी|तापी खोरे]] ३२२ टी.एम.सी., [[नर्मदा नदी| नर्मदा खोरे]] २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील.
[[आंध्र प्रदेश]] राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोर्यातून उपलब्ध होणार आहे.
|