'''अंग''' हे प्राचीन भारताच्या[[भारत|भारतातील]] 16एक राज्य व १६ [[महाजनपद|महाजनपदांमहाजनपदांमधील]] मधील एक जनपद. होते. याचा सर्वप्रथम उल्लेख [[अथर्ववेद|अथर्ववेदात ]] मिळतोआढळतो. [[बौद्ध]] ग्रंथांत ''अंग व वंग'' यांना प्रथम आर्यांची संज्ञा दिली आहे. [[महाभारत| महाभारता महाभारतातील]] तील पुराव्यानुसारउल्लेखांनुसार आधुनिक [[भागलपुर]], [[मुंगेर]] व त्यानजीकच्या [[बिहार]] व [[बंगाल]] मधीलयांमधील क्षेत्र अंग प्रदेशातदेशात येतमोडत असतअसे. याअंग प्रदेशाचीदेशाची राजधानी ''चंपा'' येथे होती. {{Ref_label|चंपा|क|none}} हे जनपद मगध च्यामगधाच्या अंतर्गत येत असे. प्रारंभी या जनपदाच्याअंगाच्या राजांनी [[बृहद्रथ]] व [[ब्रह्मदत्त|ब्रह्मदत्ताच्या]] सहयोगाने मगध च्यामगधाच्या काही राजांचाराजांना पराभवहरवलेही ही केला होताहोते, परंतु कालांतराने त्यांचीत्यांचे शक्तिसमर्थ्य क्षीण झालीझाले व त्यांना मगध कडूनमगधाकडून पराजित व्हावे लागले. ।<ref>{{cite book |last=नाहर |first= डॉ. रतिभानु सिंह|title= प्राचीन भारत का राजनैतिक एवं सांस्कृतिक इतिहास |year= 1974 |publisher= किताबमहल|location= इलाहाबादअलाहाबाद, भारत|id= |page= 111-112|editor: |accessday= 19|accessmonth=मार्च| accessyear=2008}}</ref>
राजा [[दशरथ|दशरथाचा]] मित्र [[लोमपाद]] व [[महाभारत|महाभारतातील]] [[कर्ण]] यांनी येथेअंग देशावर राज्य केले होते. ▼