"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५७:
'''त्यावेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी''' = इ.स. १७६५ मध्ये [[मल्हारराव होळकर]] मरण पावला. तेव्हा त्याची सून [[अहिल्याबाई होळकर]] ही जहागिरीची व्यवस्था पाहू लागली. तिचा कारभार तिच्या प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे तिचे नाव उत्तर हिन्दुस्थानात अजून सर्वत्रांच्या तोंडी आहे.
 
दुसरी गोष्ट म्हणजे [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांची]] दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय.
तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धि. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण देवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस ह अर्धा शहाणा मानला जाई.