"वासुदेव गोविंद आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
'''वासुदेव गोविंद आपटे''' ([[एप्रिल १२]], [[इ.स. १८७१]]:[[धरणगाव (खानदेश)]] - [[फेब्रुवारी २]], [[इ.स. १९३०]]:[[पुणे]]]. [[आनंद मासिक|आनंद मासिकाचे]] संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार हेत. कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (१८९६). त्यानंतर नागपूरच्या 'हिस्लॉप' कॉलेजात एक वर्ष फेलो. पुण्यात काही काळ शिक्षक. पुणे मुक्कामी त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली.▼
| नाव = वासुदेव गोविंद आपटे
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = वासुदेव गोविंद आपटे
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[एप्रिल १२]], [[इ.स. १८७१|१८७१]]
| जन्म_स्थान = [[धरणगाव]], [[खानदेश]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[फेब्रुवारी २]], [[इ.स. १९३०]]
| मृत्यू_स्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व =
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[ललित]], [[कथा]], अनुवादित, बालसाहित्य
| विषय = [[इतिहास]], [[तत्त्वज्ञान]], [[भाषा]] ([[मराठी भाषा|मराठी]], [[बंगाली भाषा|बंगाली]])
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
▲'''वासुदेव गोविंद आपटे''' ([[एप्रिल १२]], [[इ.स. १८७१|१८७१]]
''अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र '' (१८९९) हे
Line ७ ⟶ ३८:
(१९१८), ''सौंदर्य आणि ललितकला'' (१९१९) इत्यादी विविध विषयांवरील चोवीस-पंचवीस पुस्तके व बालवाङ्मयविभागात छोटीछोटी तीस-बत्तीस पुस्तके त्यांनी लिहिली. सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरीवाङ्मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून वा. गो. आपट्यांनी चार खंडात मराठीत आणले आहे. ''वाल्मीकीचा जय'' (१९१०) ही त्यांची कादंबरीही बंगालीचे भाषांतर आहे. ''मूर्तिमंत देशाभिमान, माणिकबाग, आणि दुःखाअन्ती सुख'' ही पाश्चात्य कादंबर्यांची रूपांतरेही उत्कृष्ट आहेत. याशिवाय ''श्रीहरनाथ ठाकुर यांची पत्रावली, महाभारतातील सोप्या गोष्टी, नाट्यभारत, नाट्यरामायण, बालभारत, मनी व मोत्या, महाराष्ट्राचा बालबोध इतिहास, मुलांसाठी गोड गाणी, एक दिवसाच्या सुटीत'' यासारखी बालवाचकांच्या दृष्टीने रंजक असूनही उद्बोधक अशी पुस्तके त्यांनी लिहिली. पुराणे, इतिहास, विविधज्ञानसंग्रह, संतांची व थोरांची चरित्रे यांच्या आधारे श्री. वा. गो. आपटे यांनी बाल व कुमारांसाठी निर्माण केलेले साहित्य उल्लेखनीय आहे. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चे ते पहिले घटनाकार, एका परीने जनक व संवर्धकही होते.
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी भाषांतरकार]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
|