"सदस्य:Padalkar.kshitij/धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
 
शेवटी [[लॉर्ड एडवर्ड आयर्विन]] यांच्या नेत्रुत्वाखालील ब्रिटिश सरकारने गांधीजींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. मार्च १९३१ मध्ये [[गांधी-आयर्विन करार|गांधी-आयर्विन करारावर]] स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले आणि त्याबदल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करण्याची मागणी घातली.याबरोबरच गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होणार्‍या [[गोल मेज परिषद|गोल मेज परिषदेचे]] आमंत्रण दिले. ही परिषद गांधीजी आणि पक्षासाठी निराशाजनकच ठरली, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऍवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्यक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता. यातच भर म्हणजे आयर्विननंतर आलेले [[लॉर्ड विलिंग्डन]] यांनी राष्ट्रवाद्यांची चळवळ नरम पाडण्याचे प्रयत्न चालू केले. गांधी़जींना अटक करण्यात आली. त्यांचा अनुयायांवरील प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना वेगळे करण्याचा हा डाव होता. पण त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाही.
 
{| width=100% border=0
|-
|
{| class="wikitable" width=100%
|-
! width=5% | क्र.
! देश
! style="background:gold" | सुवर्ण
! style="background:silver" | रजत
! style="background:#cc9966" | कांस्य
! एकूण
|-
| १ || {{flagIOC|CHN|२००८ उन्हाळी}} || ९ || ३ || २ || १४
|-
| २ || {{flagIOC|KOR|२००८ उन्हाळी}} || ४ || ४ || ० || ८
|-
| ३ || {{flagIOC|USA|२००८ उन्हाळी}} || ३ || ४ || ५ || १२
|-
| style="background:black" |
| style="background:black" |
| style="background:black" |
| style="background:black" |
| style="background:black" |
| style="background:black" |
|-
| १२|| {{flagIOC|IND|२००८ उन्हाळी}} || १ || ० || ० || १
|}
|-
| align=right | [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी|पूर्ण तक्ता बघा...]]
|}