"इंदिरा संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''इंदिरा संत''' ([[जानेवारी ४]], [[इ.स. १९१४|१९१४]], [[इंडी]] - [[१३ जुलै]] [[इ.स. २०००|२०००]], [[पुणे]]) या [[मराठी भाषा|मराठी]] कवयित्री होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती [[ना.मा. संत]] या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने [[इ.स. १९४०|१९४०]] ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे [[इ.स. १९४६|१९४६]] साली निधन झाल्यावरझाले. इंदिरावेळीच संतसावरुन यांच्यातीलया कवयित्रीघटनेचा कोमेजतेइंदिरा कीसंत काययांनी अशीआपल्या परिस्थितीकवितेवर निर्माणपरिणाम झालीहोऊ होती, परंतु तसे घडलेदिला नाही. विशुद्ध रुपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. [[रमेश तेंडुलकर]] यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.
 
==कौटुंबिक==