"इंदिरा संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''इंदिरा संत''' ([[जानेवारी ४]], [[इ.स. १९१४|१९१४]], [[इंडी]] - [[१३ जुलै]] [[इ.स. २०००|२०००]], [[पुणे]]) या [[मराठी भाषा|मराठी]] कवयित्री होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती [[ना.मा. संत]] या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने [[इ.स. १९४०|१९४०]] ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे [[इ.स. १९४६|१९४६]] साली निधन
==कौटुंबिक==
|