[['''श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर]] : झाँसी नरेश श्रीमंत महाराजाधिराज महाराजा राजा श्री गंगाधरराव नेवाळकर बाबासाहेब''' ([[इ.स. १८१३|१८१३]] - [[२१ नोव्हेंबर]], [[इ.स. १८५३|१८५३]]: [[झांसी]], [[उत्तर प्रदेश]]) हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] [[झाशी]] येथील सुभेदार / महाराजा होते. [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|इ.स. १८५७चा स्वातंत्र्यलढ्यातल्या]] सेनानी [[राणी लक्ष्मीबाई]] या त्यांच्या पत्नी होत्या.
जन्म : १८१३
आई वडील : राजा शिवराव भाऊ, राणी पद्माबाई साहेब
मुळ निवासी : रत्नागिरी, महाराष्ट्र
बंधू : राजा कृष्णराव, राजा रघुनाथ राव तृतीय
वहिनी : राणी सखुबाई , राणी जानकीबाई , राणी लछ्छोबाई उर्फ आफताब बानो बेगम
पत्नी : राणी रमाबाई, महाराणी लक्ष्मीबाई
पुत्र : दामोदरराव, आनंदराव ( दत्तक पुत्र )
शासन : १८३८ - १८५३
राज्य : झाशी, बुंदेलखंड
साम्राज्य : मराठा साम्राज्य
कुल : कऱ्हाडे ब्राह्मण
मृत्यू : २१ नोव्हेंबर १८५३
हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] [[झाशी]] येथील सुभेदार / महाराजा होते. [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|इ.स. १८५७चा स्वातंत्र्यलढ्यातल्या]] सेनानी [[झाशीची राणी लक्ष्मीबाई]] या त्यांच्या पत्नी होत्या.
झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे पती होते. त्यांचात आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यात खूप वर्षाचे अंतर होते. [[झाशी]]च्या राणीचे पहिले मूल हे बालपणातच दगावले. म्हणून गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांनी दामोदर नावाच्या मुलाला दत्तक घेतले. इ.स. १८५७ च्या भारतीय उठावापूर्वीच गंगाधरराव वारले. त्यांच्या मृयूनंतरदेखील झाशीची राणी लक्ष्मीबाई खंबीरपणे लढल्या. परंतु युद्धात ती धारातीर्थी पडली. झाशीचा लढा अपयशी ठरला आणि झाशी हे संस्थान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जिंकले.