"सुधाकरराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2 |
छोNo edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ९९:
'''सुधाकरराव राजूसिंग नाईक''' ([[ऑगस्ट २१]], [[इ.स. १९३४|१९३४]]; [[यवतमाळ]], - [[मे १०]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. २५ जून, १९९१ ते २२ फेब्रुवारी, १९९३ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांचे ते पुतणे असून हिमाचल प्रदेशचे ते राज्यपाल सुद्धा होते. 'जलक्रांतीचे जनक' म्हणून सुधाकरराव नाईक ओळखले जातात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://thevoiceofmumbai.com/2020/08/21/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B0/|title=जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक|publisher=The voice of Mumbai|year=2020|location=मुंबई|accessdate=2022-04-03|archive-date=2021-10-26|archive-url=https://web.archive.org/web/20211026174756/https://thevoiceofmumbai.com/2020/08/21/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B0/|url-status=dead}}</ref> "सरपंच , सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री , मुख्यमंत्री आणि राज्यपाल" हा राज्यव्यवस्था मधिल क्रमश: पहिल्या ते सर्वोच्च स्थानावर विराजमान होणारे ते एकमेव नेते आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा तसेच शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या दहा टक्के व्याजदर रकमेवरून सहा टक्के व्याजदर करण्याचा क्रांतिकारी निर्णय सुधाकरराव नाईक सरकारने घेतला. अमरावती विद्यापीठ व रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाची स्थापना देखील त्यांच्या कारकिर्दीत झाली. देशात पहिल्यांदाच जलसंधारण खात्याची स्वतंत्र निर्मिती करून त्यांनी जलक्रांतीचे बीजे रुजवली.महिला आणि बालकल्याण विभागाची निर्मिती देखील सुधाकरराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत झाली. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढीसाठी सुधाकरराव नाईक यांनी मुलींचे शैक्षणिक शुल्क माफीचे तसेच उपस्थिती भत्ता सारखे कल्याणकारी योजना सुरू केली.
सुधाकरराव नाईक यांना '
{{DEFAULTSORT:नाईक,सुधाकरराव}}
Line ११८ ⟶ १०९:
[[वर्ग:इ.स. १९३४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू]]
==ंदर्भ==
<references /><ref name=":0" />
|