'''चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम)''' (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजीम्रुत्यु 27 ऑक्टोबर 1811 भानपुरा मध्यप्रदेश), ते होळकर साम्राज्याचे सरदारमहाराजा होते. मध्य प्रदेशातील इंदूरमहेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले सम्राटमहाराजा झाले. यशवंतराव सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव सम्राटमहाराजा अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदाारांनीसरदारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत.