'''पहिलापहिले आर्यभट्ट''' (देवनागरी लेखनभेद : '''पहिलापहिले आर्यभट''' [[संस्कृत भाषा|संस्कृत]]- आर्यभटः ) (इ.स. ४७६ - इ.स. ५५०) हाहे [[भारत|भारतीय]] [[गणित|गणितज्ञ]] व [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रज्ञ]] होताहोते. ११ ऑगस्ट [[इ.स. ५१९]]चे कंकणाकृती [[सूर्यग्रहण]] पाहिल्याबद्दल आर्यभट्टालाआर्यभट्टांना काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्टास उपेक्षा भोगावी लागली. आर्यभट यांना अश्मकाचार्य या नावानेही ओळखले जाते. अवघ्या २१व्या वर्षीच त्यांनी आर्यभटीय या ग्रंथाची रचना केली.