"प्रबळगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
प्रबळगड - मुरंजन ला असणारे पुनर्निर्देशन हटविले खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती) |
||
ओळ १७:
===इतिहास===
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा. किल्ल्यावरील गुहांच्या
नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. निजामशाहीच्या अस्ताच्या वेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र
शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे यांनी पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघुन गेले.
नंतर कोकणात
मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल
सुरु झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेल हरवून जावळी तब्यात घेतली,
|