"आंबेडकरी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — णार्य → णाऱ्य (अधिक माहिती)
छो ं; थ; र; शुद्धलेखन — (अधिक माहिती)
ओळ १:
{{बदल}}
 
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या तत्त्वांवर आधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरू केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळी पुढेाुढे आल्या त्यांना '''आंबेडकरी चळवळ''' किंवा '''आंबेडकरवादी चळवळ''' म्हणतात. आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचेा्रकारचे बदल, परिवर्तनारिवर्तन व क्रांती अशीचंशीच कल्पनाकल्ाना न मांडता पूर्णाूर्ण परिवर्तनाचाारिवर्तनाचा व्यापकव्यााक विषय मांडतात. या परिवर्तनातारिवर्तनात सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक अशींशी नियमावली करता येऊ शकेल. ही संकल्पनासंकल्ाना संपूर्णसंाूर्ण परिवर्तनाचीारिवर्तनाची आहे.<ref>3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलेले भाषण</ref>
 
== इतिहास ==
१८९८ मध्ये पेशवाईचााेशवाईचा ऱ्हास झाला आणि ब्रिटीश सत्तेवर आले. याच काळात ब्राह्मणी संस्कृती आणि त्याचे दुर्बोध समोर आले. शास्त्र, वेद, पुरणाचााुरणाचा अभ्यासं््यास करण्याचा अट्टहासंट्टहास, मृत्यू आणि पुनर्जीवनाुनर्जीवन या संकल्पनासंकल्ाना, रूढी मंत्रपठनमंत्राठन इत्यादी. १८१३ मध्ये ब्रिटिशांनी मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी एक मोहीम सुरू करत शाळा सुरू केली. ब्राह्मणांनी याला तीव्र विरोध केला.महात्मा ज्योतिबा फुले यांनी महार जातीच्या मुलींकरता १८४८ मध्ये मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेत पहिलीाहिली शाळा सुरू केली, आणि ब्राह्मणी अहंकारालांहंकाराला पेचाेच दिला. कालांतराने हिंदू समाजाला मुलांचे व भिन्न्िन्न जातीच्या समाजाचे शिक्षणाचे महत्त्व समजू लागले. त्याचबरोबर भिन्न्िन्न वर्गाच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचींत्याचाराची जाणीव झाली.{{संदर्भ हवा}}
 
== आंबेडकर चळवळीचे विविध पैलूाैलू ==
 
== सामाजिक पैलूाैलू ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एका शोषित घराण्यामध्ये जन्माला आले होते. लहानपणापासूनचलहानाणााासूनच समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचाा्रकारचा भेद्ेद भाव्ाव पाहतााहत आले होते. समाज सुधारणेची चळवळ ब्रिटीश वसाहत काळात सुरू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती नव्हते कि ज्यांनी उच्च वर्णीयांच्या विरोधात आवाज उठवला होता.{{संदर्भ हवा}}
 
१९४६-४९ च्या काळात आंबेडकरांनी भारतीय्ारतीय संविधानाची रचना केली, व या रचनेमध्ये प्रामुख्यानेा्रामुख्याने शोषित समाजाची प्रगतीा्रगती कशी होईल यावर भर्र दिला. म्हणूनच त्यांना “भारतीय“्ारतीय राज्यघटनेचे शिलपकार”शिलाकार” म्हणून संबोधले जाते.
 
बौद्ध धर्म समानता व बंधुत्त्वा वर आधारित असल्यामुळेंसल्यामुळे, १४ ऑक्टोबर १९५६ला आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांच्या सोबत त्यांचे लाखो अनुयायांनींनुयायांनी देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला.{{संदर्भ हवा}}
 
== राजकीय पैलूाैलू  ==
स्वातंत्र्या पूर्वीच्यााूर्वीच्या काळात आंबेडकरांनी १९३६ मध्ये [[स्वतंत्र मजूर पक्षाक्ष]] आणि १९४२ मध्ये [[शेड्युल्ड कास्ट फेडरेशन]]ची स्थापनास्थााना केली. १९३७ मध्ये स्वतंत्र कामगार पक्षाचेाक्षाचे २१ उमेदवार निवडून आले होते. या पक्षांचीाक्षांची धोरणे ही सामाजिक व आर्थिक बदल घडवणारी होती. ती प्रामुख्यानेा्रामुख्याने मूलगामी, उपयुक्ततावादीउायुक्ततावादी आणि सहजदृष्ट्या असणारींसणारी होती.<ref>Political philosophy of B.R. Ambedkar: A critical Understanding, Dr. P. Kesava Kumar</ref> १९४६ साली शे.का. (शेतकरी कामगार) फेडरेशनच्या नेतुत्वाखाली दलित महिलांनी [[पुणेाुणे करार]] रद्द करण्यासाठी सत्याग्रह केला. स्वातंत्र्योत्तर काळात मराठवाडा विद्यापीठाच्याविद्यााीठाच्या नामांतराच्या वेळी राजकीय हस्तक्षेपहस्तक्षेा करण्यात आला होता त्यावेळी दलित राजकीय पक्षांनीाक्षांनी मोठ्या प्रमाणाता्रमाणात सहभागसह्ाग घेतला.{{संदर्भ हवा}}
 
== सांस्कृतिक पैलूाैलू ==
[[शिवराम जानबा कांबळे]] यांनी सोमवंशी मित्र या वृत्तपत्रातूनवृत्तात्रातून १ मार्च १९०९ साली आवाहन केले की मुलींना [[देवदासी]] करू नये. ज्या मुरळ्या आहेत त्यांच्यासोबत लग्न करण्याची ज्यांची इच्छा/ तयारी असेलंसेल, त्यांना जात पंचायतीकडूनांचायतीकडून परवानगीारवानगी असावींसावी, अशांशा लोकांनी सह्या करून आम्हास कळवावे. याबाबत सरकारने आयपीसीआयाीसी ३७३ प्रमाणेा्रमाणे १६ वर्षाच्या आतील मुलीला वेश्येचा धंदा किंवा कामासाठी विकेल किंवा तसा प्रयत्ना्रयत्न केला तर त्यास १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येईल. असांसा कायदा झाला. १८ एप्रिलएा्रिल १९०९ मध्ये सोमवंशी मित्र पत्रव्यवहारात्रव्यवहार करणाऱ्या शिवूबाई या मुरळीसोबत गणपतरावगणातराव हनुमंतराव गायकवाड यांनी विवाह केला, व याला सर्व अस्पृश्यंस्ाृश्य समाजाने (महार, मंग, ढोर, चांभारचां्ार) इ. मान्यता दिली. आंबेडकरी कार्यकर्त्यानी १३ जून १९३६ रोजी देवदासी, मुरळी जोगतीन यांची परळारळ मध्ये परिषदारिषद घेतली व सर्व शोषित वर्गाला आवाहन केले. बाळकृष्ण जानोजी देवरुखकर यांना अस्पृश्यंस्ाृश्य स्त्रियांच्या दुःखाची चांगलीच जाणीव होती आणि समाजात अशांशा प्रकारचीा्रकारची वागणूक मिळणाऱ्या अस्पृश्यंस्ाृश्य स्त्रियांना समान वागणूक मिळावे असेहींसेही नमूद केले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XH7JAAAACAAJ&dq=we+also+made+history+books&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi0wIWJhqPcAhUHNI8KHfFEDrIQ6AEIKDAA|title=We Also Made History: Women in the Ambedkarite Movement|last=Pawar|first=Urmilā|last2=Moon|first2=Meenakshi|date=2008|publisher=Zubaan|year=|isbn=9788189013127|location=|pages=92-102|language=en}}</ref>
 
== वैचारिक पैलूाैलू ==
दलित अस्तित्वाच्यांस्तित्वाच्या जाणीवेच्या ठिणगीचे एका झगझगीत प्रकाशाता्रकाशात रुपांतररूाांतर करून अस्पृश्यांमध्येंस्ाृश्यांमध्ये लढण्याची जिद्द व समता निर्माण करणे हे आंबेडकरी चळवळीचे मुख्य उद्देश राहिला आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंबेडकरांच्या विचार व मुल्यातून प्रेरणाा्रेरणा घेऊन बौद्धिक चळवळ, ग्रंथ, भाषणे्ाषणे, वर्तमानपत्रेवर्तमानात्रे इ. दलित उद्द्धराचे काम सुरू केले. बाबासाहेबांनी तेजाचे एक वलय निर्माण केले. ज्याच्या किरणांनी अनेकंनेक लेखक, समीक्षक व विचारवंत विविध वैचारिक क्षेत्रांमध्ये निर्माण झाले. काहींनी इतिहासातील दलितांचे शौर्य, कर्तबगारी बौद्धिक संपत्तीसंात्ती यावर संशोधन सुरू केले तर इतरांनी प्रकाशना्रकाशन संस्था स्थापनस्थाान केल्या.{{संदर्भ हवा}}
 
== कलात्मक पैलूाैलू    ==
दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरुवात संगीत आणि गाण्यांमधून होणाऱ्या सांस्कृतिक रुढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्यांसणाऱ्या भावनांना्ावनांना जागृत करण्याची क्षमता ही दलित लढा सातत्याने सुरू ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमीरंग्ूमी ही देखील दलित समजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठीाुनर्रचनेसाठी उत्प्रेरकउत्ा्रेरक ठरली आहे. याची सुरुवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्यानेटा्ा्याटा्ा्याने लोकनाट्य, पथनाट्याथनाट्य यातून प्रगता्रगत झाले. बी.एस.शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणेम्हटल्याा्रमाणे एकतेची भावना्ावना निर्माण करणे हे दलित नाट्याचे प्रमुखा्रमुख उद्देश होय. याव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्येचित्राटांमध्ये देखील आपल्यालाआाल्याला जातीविषयक प्रश्नांचीा्रश्नांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/08/dalit-theatre-and-ambedkar/|title=Dalit Theatre and Ambedkar|date=2017-08-15|work=Forward Press|access-date=2018-07-16|language=en-US}}</ref> उदा.फॅन्ड्री, जैत रे जैत.{{संदर्भ हवा}}
 
लोकशाहीर वामनदादा कर्डक या प्रख्याता्रख्यात शाहीरांनी लिहिले आहे,
 
“तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे"
 
ही सर्व गाणी साधी पणाण शक्तिशाली होती. तरीही, यापैकीयााैकी बहुतेक लोककलावंत लोकप्रियतालोका्रियता प्राप्ता्राा्त नाहीत कारण संस्कृती निर्माण करण्याच्या माध्यमांवर अजूनहींजूनही उच्च जाती आणि वर्ग यांचे वर्चस्व आहे. तथापितथााि, जनतेवर आणि महाराष्ट्रात विवेकबुद्धी निर्माण करण्याचा त्यांचा प्रभावा्र्ाव अफाटंफाट आहे. त्यांच्या गाण्यांसह, शाहीर लोकांपर्यंतलोकांार्यंत पोहोचलेाोहोचले ज्यांना ब्राह्मणवादी कल्पनेनेकल्ानेने नाकारले गेले. शाहीर भीमराव्ीमराव कर्डक यांचा जलसा पाहूनााहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले, "माझ्या दहा सभास्ा व मेळावे आणि कर्डक यांचा एक जलसा समान आहे. ”
 
बहुजन समाजातील कलाकारांनी बहुजनांच्या प्रबोधनासाठीा्रबोधनासाठी सादर केलेली कलाकृती म्हणजे जलसा असंंसं त्याचं स्वरूपस्वरूा होतं. समाजातील परिस्थितीचंारिस्थितीचं वर्णन करून लोकशिक्षण, मनोरंजन असंंसं त्याचं स्वरूपस्वरूा होतं. सावकार, ब्राह्मण यांच्या दडपणाखालीदडाणाखाली हलाखीचं जीवन जगणाऱ्या बहुजन समाजाला जागं करणं, विचार करायला लावणं हे त्याचं उद्दिष्ट होतं.
 
== हे सुद्धा पहााहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्यांसलेल्या गोष्टींची यादी]]
==संदर््==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
ओळ ४५:
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:सामाजिक चळवळी]]
[[वर्ग:राजकीय विचारप्रणालीविचारा्रणाली]]
[[वर्ग:चळवळी]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]