"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो ं; थ; र
ओळ १:
''<big>'''अंत्येष्टींंत्येष्टी हा हिंदू धर्मातील [[सोळा संस्कार| सोळा संस्कारांपैकीसंस्कारांाैकी]] सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व [[श्राद्ध]] हे संस्कार [[हिंदू]] जीवनशैलीत प्रचलिता्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेमा्रेम, सद्भावनासद््ावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून [[दशक्रिया|दाहकर्म]] व श्राद्ध या विधींकडे पाहिलेााहिले पाहिजेााहिजे असेंसे वाटते. '''</big>''
 
'''''<big>भारतीय्ारतीय संस्कृतीचे मूलाधार असणाऱ्यांसणाऱ्या [[वैदिक]] साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या दहनाचे व दफनविधीचे संदर्भसंदर्् आढळतात. दहनप्रसंगीदहना्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेता्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीलांग्नीला केली आहे. </big>'''''
 
'''''<big>[[ब्रह्म पुराणाुराण]]ात असांसा उल्लेख सापडतोसााडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही, जी [[आस्तिक]] वृत्तीची आहे, जी देवपूजादेवाूजा परायणारायण आहे, जी ब्राह्मणाचा सत्कार करते, जी कृतघ्नपणेकृतघ्नाणे वागत नाही, जी कोणाची [[ईर्ष्या]] करीत नाही अशांशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो.(२१४.३४-३९)<ref name="ReferenceA">धर्मशास्त्राचा इतिहास-डॉ. [[पां.वा. काणे]]</ref></big>'''''
 
'''<big>''भारतीय्ारतीय [[तत्त्वज्ञान]] असेंसे मानते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला पुढचााुढचा जन्म मिळतो. त्यामुळे [[देव|परमेश्वरारमेश्वर]] सन्निध असण्यासाठींसण्यासाठी अशांशा वेळी ॐ नमो भगवते्गवते वासुदेवाय। असांसा जपजा करावा असेंसे सांगितले जाते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने असेंसे सांगितले आहे की जी व्यक्ती अंतकाळींंतकाळी माझे स्मरण करते ती मृत्यूनंतर माझ्यापाशीमाझ्याााशी येते. उत्तरायणात आलेला मृत्यू हा पुण्यकारकाुण्यकारक मानला जातो असेहींसेही [[भगवद्‌गीता्गवद्‌गीता|गीतेत]] सांगितले गेले आहे.<ref name="ReferenceA"/>''</big>'''
 
''<big>'''दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणेव्यवस्थिताणे व्हावे. जे तपाच्यातााच्या योगाने अजिंक्यंजिंक्य झाले, उच्च पदालाादाला पोहोचलेाोहोचले अशांशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेहींसेही अग्नीलांग्नीला सांगितले जाते.. आपणआाण मृत झालेल्या अचेतनंचेतन शरीराला प्रेता्रेत असेंसे सामान्यत: संबोधतो. प्रेता्रेत म्हणजे अपवित्रंावित्र असांसा अर्थंर्थ नसून  प्रा्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्यााृथ्वीलोकाच्या) पलीकडेालीकडे गेला आहे असांसा.  त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतनंचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असतानांसताना त्यामध्ये मनात पवित्रावित्र भाव्ाव आणि दिवंगताविषयी आदरभावआदर्ाव असावांसावा. '''</big>''
 
'''''<big>एके काळी अंत्येष्टीतंंत्येष्टीत (मरणानंतर केलेल्या जाणाऱ्या संस्कारात) पाळल्याााळल्या जाणाऱ्या काही जुन्या हिंदू प्रथाा्रथा :</big>'''''
 
'''''<big>द्वि व त्रि [[पुष्कराुष्कर योग]], [[पंचकांचक]], इत्यादी [[कुयोग]] टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा [[दहनविधी]] करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून [[अस्थिसंचयंस्थिसंचय]] करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थींस्थी तीर्थात नेऊन विसर्जित कराव्यात. नंतर यथाकाल [[श्राद्ध]]विधी करावा.</big>'''''
 
'''''<big>अन्त्येष्टींन्त्येष्टी संस्कारामध्ये [[यम यमाई]] देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्णाूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळूनहोराळून टाकू नकोस. या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडेाितरांकडे ने. आमच्या कन्या-पुत्राुत्र यांना अयोग्यवेळींयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टीकृाादृष्टी ठेव.</big>'''''
 
'''''<big>गरुड पुराणाताुराणात सांगितले आहे की शव उचलण्यापूर्वीउचलण्यााूर्वी घरात एक पिंडािंड द्यावा. शवयात्रा सुरू करण्यापूर्वीकरण्यााूर्वी दरवाजात दुसरा पिंडािंड द्यावा. शवयात्रा चौकात आल्यावर एक पिंडािंड द्यावा. स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी एक पिंडािंड द्यावा आणि चितास्थानी एक पिंडािंड द्यावा, असेंसे एकूण पाचााच पिंडािंड द्यावेत. त्यानंतर दहनाचा विधी करावा. त्यावेळी पवित्रीकरणावित्रीकरण, प्राणायामा्राणायाम, संकल्पसंकल्ा, जानव्याचे अपसव्यंासव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशानभूमीचीस्मशान्ूमीची प्रार्थनाा्रार्थना, स्मशानातीला जलाची प्रार्थनाा्रार्थना, भूमिप्रोक्षण्ूमिा्रोक्षण, अग्निस्थापनांग्निस्थााना, रेखाकरण, चितीकरण, सूक्त पिंडदानािंडदान (प्रेताच्याा्रेताच्या कपाळकााळ, मुख,हात व पायााय या ठिकाणी सातूचे पिंडािंड ठेवणे, शवाला पाणीााणी पाजणेााजणे, अग्निसंस्कारंग्निसंस्कार, [[अग्नींग्नी]], [[पितराितर]] व मृताला प्रार्थनाा्रार्थना, घटाचा स्फोट, अप्रदक्षिणांा्रदक्षिणा, [[तिलांजली]] असेंसे सर्व विधी केले जातात.<ref>अंतिमा-चंद्रकांत बारहाते</ref></big>'''''
 
== बाह्य दुवे ==
* http://www.santrika.org/
 
== संदर्भसंदर्् ==
# सुलभसुल् जोतिष शास्त्र- लेखक ज्योतिराचार्य कृष्णाजी विठ्ठल सोमण
# [[ज्ञान प्रबोधिनीा्रबोधिनी|ज्ञान प्रबोधिनीा्रबोधिनी,पुणेाुणे]] प्रकाशिता्रकाशित दाहकर्म संस्कार पोथीाोथी
 
{{सोळा संस्कार}}
 
[[वर्ग:सोळा संस्कार]]
[[वर्ग:लाल दुवे असणारेंसणारे लेख]]