"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
|||
ओळ ९३:
# पहिले आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन, चंद्रपूर (उद्घाटक)
# डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
# ग्रामीण साहित्य संमेलन, नामपूर, जि. नाशिक (उद्घाटक)
# स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्कार
ओळ ११२:
# महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार
# [[महात्मा फुले]] पुरस्कार
# पुण्यात भरलेल्या युवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान
# युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनचे अडीच लाख रुपयांचे 'रिसर्च अवॉर्ड'
ओळ १२०:
# राष्ट्रीय संमेलन, भुसावळ (उद्घाटक)
# दुसरे विदर्भ साहित्य संस्कृती संमेलन, नागपूर (अध्यक्ष)
# सम्राट पुरस्कार
# संविधान रत्न पुरस्कार
# साताऱ्यातील ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटकपदाचा मान
ओळ १३३:
#अण्णा भाऊ साठे पुरस्कार
# सुभेदार रामजी आंबेडकर पुरस्कार
# १ ले संविधान जागर संमेलन, पुणे (अध्यक्ष)
▲# ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यश, पिंपरी, पुणे
#
#
#
#
#
#
#
#
#
#
#
#
▲# जळगाव जिल्हा साहित्य संमेलन , एरंडोल (अध्यक्ष)
#
▲# बालसाहित्य संमेलन, जागडगाव, पाथर्डी (उट्घाटक)
# बसवेश्वरसाहित्य संमेलन, पुणे (उट्घाटक)
# डॉ. आंबेडकर साहित्य समेल्लन, निपाणी येथे (अध्यक्ष),
# १४ वे अखिल भारतीय वारकरी संगीत समेल्लन, पुणे(अध्यक्ष),
# शाहीर अण्णा भाऊ साठे संमेलन, पुणे (उद्घाटक) online प्रणालीनुसार
==[[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षपदाची निवडणूक==
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये निवडणूक झाली. सबनीस, वाघ यांच्याबरोबरच [[अरुण जाखडे]], [[शरणकुमार लिंबाळे]] आणि श्रीनिवास वारुंजीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस विजयी झाले. कवी [[विठ्ठल वाघ]] यांचा त्यांनी ११२ मतांनी पराभव केला. निवडणुकीत डॉ. श्रीपाल सबनीस यांना सर्वाधिक म्हणजे ४८५ मते मिळाली होती.
|