"दया बाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती) |
||
ओळ २६:
त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी नन बनण्यासाठी पाल गाव सोडले. <ref>[http://www.humanistassociation.org/policies-of-church-contrary-to-christ/ Policies of Church contrary to Christ]</ref> नंतर मध्य भारतातील आदिवासी लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांनी नन बनण्याचा विचार सोडून दिला. आदिवासींसाठी त्या प्रेरणादायी भाषणे देतात, सत्याग्रह करतात आणि स्थानिक अधिकाऱ्यांना शाळा उघडण्यासाठी दबाव आणतात. यामुळे मध्य प्रदेशातील दुर्लक्षित आदिवासी गावांना सक्षम बनवने शक्य होत आहे. [[बिहार]], [[हरियाणा]], [[मध्यप्रदेश]], [[महाराष्ट्र]] आणि [[पश्चिम बंगाल]]<nowiki/>मधील वनवासी आणि ग्रामस्थांचे त्या प्रतिनिधित्व करतात. त्या [[नर्मदा बचाओ आंदोलन]] आणि चेंगरा आंदोलनाशी संबंधित होत्या. त्यांनी बांगलादेशातील युद्धाच्या वेळी तेथील सामान्य लोकांसाठीही आपली सेवा दिली होती. दयाबाई, ज्या मुक्तीच्या धर्मशास्त्राचा अभ्यास करतात, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील [[गोंड|गोंडांमध्ये]] स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी बारूल गावात शाळा काढली. दयाबाई प्रत्येक गावाला भेट देतात आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करून पुढच्या गावात जातात. <ref name="doc">[http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-fridayreview/article913686.ece Face of compassion]</ref>
त्यांनी गरिबी निर्मूलनाचे साधन म्हणून
[[चित्र:Daya_Bai_in_a_Village.png|इवलेसे|दया बाई]]
|