"निवडणूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ५.२)
ओळ १:
{{मट्रा}} (दुरुस्तीच्या पलीकडे)
निवडणूक लोकसंख्या सार्वजनिक पद धारण करण्यासाठी एक स्वतंत्र निवडतो ज्या द्वारे औपचारिक निर्णय प्रक्रिया आहे. [1] निवडणूक आधुनिक प्रतिनिधी लोकशाही 17 व्या शतकात पासून कायर्रत जे नेहमीच्या यंत्रणा केले आहे. [1] निवडणूक कधी कधी कार्यकारी आणि न्यायपालिका, आणि प्रादेशिक आणि स्थानिक सरकारी साठी, विधिमंडळात कार्यालये भरू शकता. ही प्रक्रिया स्वयंसेवी संघटना आणि कंपन्या करण्यासाठी क्लब, इतर अनेक खाजगी आणि व्यावसायिक संस्था मध्ये वापरली जाते. [2]
निवडणूक किंवा निर्वाचन (election), लोकशाही चीलोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्या द्वारे जनता (लोक) अापल्या प्रतिनिधींना निवडते. निवडणूका द्वारे आधुनिक लोकतंत्र चेलोकतंत्रचे लोक आमदार(आणि कधी कधी न्यायपालिका आणि कार्यपालिका) या विभिन्न पदांवर निवडून येण्यासाठी व्यक्तिंना निवडतात. निवडणूकांद्वारे क्षेत्रीय आणि स्थानीय जागांसाठी ही व्यक्तिंची निवड होते.वस्तुतः निवडणूकांचा प्रयोग व्यापक स्तरावर होत आहे आणि हे खाजगी संस्था, क्लब, विश्वविद्यालय, धार्मिक संस्था, इत्यादी मध्ये पण प्रयुक्त होते.
भारतीय लोकशाही चीलोकशाहीची निवडणूक प्रक्रिया
भारतीय लोकतंत्रात निवडणूक प्रक्रिया चेप्रक्रियाचे वेगवेगळे स्तर आहे परंतूपरंतु मुख्यत: संविधानात पूर्ण देशासाठी एक लोकसभा आणि वेगवेगळ्या राज्यांकरिता वेगळे विधानसभा चेविधानसभाचे प्रावधान आहे.
 
भारतीय संविधानाच्या भाग 15 मध्ये अनुच्छेद 324 ते अनुच्छेद 329 पर्यंत निर्वाचनाची व्याख्या केली आहे. अनुच्छेद 324 निर्वाचनांचे अधीक्षण, निदेशन आणि नियंत्रणाचे निर्वाचन आयोग मध्ये निहित आहे असे सांगितले आहे. संविधानात अनुच्छेद 324 मध्येच निर्वाचन आयोग लाआयोगला निवडणूक संपन्न करण्यासाठी चीकरण्यासाठीची जबाबदारी दिली आहे. 1989 पर्यंत निर्वाचन आयोग केवळ एक सदस्यीय संगठन होते परंतूपरंतु 16 अक्टूबर 1989 ला1989ला एक राष्ट्रपती अधिसूचना द्वारे दोन आणखी निर्वाचन आयुक्तांची नियुक्ति केली गेली.
 
लोकसभाच्या एकूण 543 सीटांपैकी विभिन्न राज्यातील वेगवेगळ्या संख्या मध्ये प्रतिनिधि निवडले जातात. तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा साठी ही वेगवेगळ्या संख्या मध्ये आमदार निवडले जातात.नगरीय निकाय निवडणूक याचे प्रबंध राज्य निर्वाचन आयोग करते आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याचे भारत निर्वाचन आयोगाच्या नियंत्रणात होतात ज्यात वयस्क मताधिकार प्राप्त मतदाता प्रत्यक्ष मतदानाद्वारे सांसद आणि आमदार निवडतात.
लोकसभा आणि विधानसभा दोन्ही चादोन्हीचा कार्यकाल पाच वर्ष असतो. यांचे निवडणूकांसाठी सर्वात पहिले निर्वाचन आयोग अधिसूचना जारी करते. अधिसूचना जारी झाल्यावर संपूर्ण निर्वाचन प्रक्रिया चेप्रक्रियाचे तीन भाग होतात- नामांकन, निर्वाचन आणि मतगणना. निर्वाचन चीनिर्वाचनची अधिसूचना जारी झाल्यावर नामांकन पत्र दाखिल करण्साठी सात दिवसांचा वेळ मिळतो. त्या नंतर एक दिवस त्यांची छाननी साठी ठेवला जातो. यात अन्यान्य कारणांनी नामांकन पत्र रद्द पण करतात. तत्पश्चात दोन दिवस नाव परत घेण्यासाठी दिले जातात. कारण की ज्याना निवडणूक नाही लढवायची त्यांनी आवश्यक विचार विनिमय नंतर आपले नामांकन पत्र परत घेऊ शकते.1993 च्या1993च्या विधानसभा निवडणुकीत आणि 1996 च्या1996च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विशिष्ट कारणांमुळे चार-चार दिवसांची मुदत दिली होती. परंतूपरंतु सामान्यत: हे कार्य दोन दिवसात संपन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. कधीकधी एकाद्या क्षेत्रात पुन्हा मतदानाची स्थिती झाली तर त्या साठी वेगळा दिवस ठरवला जातो. मतदानासाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ सामान्यत सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवली जाते.
 
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आल्यावर मतगणना साठी सामान्यत: एक दिवसाची कालावधी ठेवली जाते. मतगणना सातत्याने चालू असते या साठी विशिष्ट मतगणना केंद्र निश्चित करण्यात येते या मतदान केंद्रांवर अनाधिकृत व्यक्तिंचे प्रवेश वर्जित असते. सगळे प्रत्याशी, त्यांचे प्रतिनिधि आणि पत्रकार इत्यादींसाठी निर्वाचन अधिकारी द्वारे प्रवेश पत्र दिले जाते.
वर्तमान काळात निर्वाचन क्षेत्रानुसार मतगणना केली जाते आणि त्या साठी तेथील सर्व मतदान केंद्रांवर चेकेंद्रांवरचे मतांची गणना करून परिणाम घोषित केला जातो. परिणामानुसार ज्या दलाला बहुमत प्राप्त झाले तो केंद्र किंवा राज्यात अापली सरकार बनवतात.भारतात वोट करने हे कानून द्वारे अनिवार्य नाही आणि हे नागरिकांचा अधिकार आहे कर्तव्य नाही.
 
राष्ट्रपति, उपराष्ट्रपति आणि राज्यसभा सदस्य यांच्या निवडणूका प्रत्यक्ष न होउन अप्रत्यक्ष रूपात होते. यांना जनता द्वारे निवडून दिलेले जनप्रतिनिधी निवडतात. निवडणूका दरम्यान पूर्ण प्रशासनिक मशीनरी निवडणूक आयोगाच्या नियंत्रणात कार्य करते. निवडणूकांची घोषणा झाल्यावर आचार संहिता लागू होते आण प्रत्येक राजनैतिक दल, त्यांचे कार्यकर्ते आणि उम्मेदवाराला याचे पालन करावे लागत.
"https://mr.wikipedia.org/wiki/निवडणूक" पासून हुडकले