'''चाणक्य''' (इतर नावे: '''विष्णूगुप्त''', '''कौटिल्य''') (कालमान: अंदाजे [[इ.स.पू. ३५०]]च्या सुमारास) हा [[सम्राट चंद्रगुप्त मौर्य|सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या]] राजसभेत महामंत्री होता. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचाच मुख्य सहभाग होता असे मानले जातेज. तसेच त्याने रचलेला [[कौटिलीय अर्थशास्त्र]] हा ग्रंथ [[भारतीय संस्कृती]]तील एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ [[अर्थशास्त्र]] व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या नीतीस 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. [[कौटिलीय अर्थशास्त्र]] हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या लेखनाचा परिणामपरिकाल्पनिक त्याकाळीपण वचाणक्याचे त्यानंतरपूरावे रचलेल्यास्पष्ट अनेकनाहीत ग्रंथांवरकदाचित झालेलाखरा आढळतो.चाणक्य उदाहरणार्थ,वेगळा [[योगेश्वरआसू याज्ञवल्क्य|योगेश्वरशकतो याज्ञवल्क्याने]]त्याच लिहिलेलीनाव [[याज्ञवल्क्यआणि स्मृती]]राहणीमान ववेगळं [[वात्सायन|वात्सायनाने]]आसू लिहिलेलेशकतो [[कामसूत्र]]हेआपण ग्रंथ.जो [[पंचतंत्र]]आता या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्तादेखील ''ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि'' याचाणक्य श्लोकातूनसमजतो अर्थशास्त्राचेतो महत्त्वकाल्पनिक मान्यआसू करतोशकतो.