"हिंदू धर्मामधील गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ १:
काही हिंदू अनुयायी [[गौतम बुद्ध]]ांना [[विष्णू]]चा नववा [[अवतार]] मानतात. तसेच काही हिंदू जणांच्या मते, हा विरोधी अवतार असून सनातन वैदिक धर्माच्या विसंगत अशी शिकवण या अवताराद्वारे करण्यात आली. मात्र याचा मूळ हेतू हा अनाधिकारांच्या हाती गेलेला वैदिक धर्म त्यांच्यापासून निराळा करणे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र शाखा प्रस्थापित करणे, हा होता. इतर जणांच्या मते, गौतम बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार नसून कलियुगात संतांच्या माध्यमातून वेळोवेळी होत असलेली धर्मसंस्थापना हाच विष्णूचा निर्गुण अवतार आहे. त्यांच्या मते, कलियुगात सर्व सामान्यांची बुद्धी सनातन वैदिक धर्मापासून भ्रष्ट झालेली आहे. ती सन्मार्गाला लावून कलियुगातील आर्त, दु:खीदुःखी जीवांना साधनेच्या मार्गाला लावणे, त्यांना मुमुक्षू, नंतर साधक व शेवटी मोक्षास नेणे, हे संतांचे कार्य आहे. यात समाजात वेळोवेळी होणारे रज-तमाचे प्रदूषण दूर करणे, हा या अवताराचा क्षात्रधर्म आहे. हे कार्य संतांच्या हातूनच होईल आणि हाच बौद्धावतार असेल.
 
काहींच्या मते सुगाथा बौद्ध हे भगवान विष्णूचे नववे बौद्धावतार होते. ते महात्मा गौतम बुद्ध यान्च्या ही एक हजार वर्षापूर्वीच भारतात होऊन गेले .त्यान्चा जन्म हा कीकट क्षेत्रात म्हणजेच आजचे गया ह्या क्षेत्री झाला.व ते जन्माने ब्राह्मण असून त्यान्च्या मातेचे नाव अंजना असे होते , कारण श्रीमद्भागवत्महापुराणात "बुद्धो नामाम्जनसुतः कीकटेशु भविष्यति" असा श्लोक आहे. यज्ञात धार्मिक गैरसमजुतीतून होणार्या पशुहत्येस ह्यानी विरोध केला होता.