"हिंदू धर्मामधील गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३:
काहींच्या मते सुगाथा बौद्ध हे भगवान विष्णूचे नववे बौद्धावतार होते. ते महात्मा गौतम बुद्ध यान्च्या ही एक हजार वर्षापूर्वीच भारतात होऊन गेले .त्यान्चा जन्म हा कीकट क्षेत्रात म्हणजेच आजचे गया ह्या क्षेत्री झाला.व ते जन्माने ब्राह्मण असून त्यान्च्या मातेचे नाव अंजना असे होते , कारण श्रीमद्भागवत्महापुराणात "बुद्धो नामाम्जनसुतः कीकटेशु भविष्यति" असा श्लोक आहे. यज्ञात धार्मिक गैरसमजुतीतून होणार्या पशुहत्येस ह्यानी विरोध केला होता.
 
बौद्ध अनुयायांच्या मते, हा हिंदू धर्मातील बुद्धावतार हा बौद्ध तत्त्वज्ञानाला धरून नाही व बौद्ध धर्माशी सुसंगतही नाही. कुठल्याही बौद्ध ग्रंथात बुद्धांना विष्णूचा अवतार असल्याचे सांगितले गेले नाही. हा एक लादलेला प्रकार आहे असे बौद्ध अनुयायी मानतात. चवथ्या शतकात वैदिक धर्मियांनी बौद्ध आणि शैवांना शह देण्यासाठी एक जबरदस्त युक्ती शोधली. त्यांनी ऋग्वेदातील एक दुय्यम देवता शोधून काढली. त्या देवतेचे नाव विष्णू. त्यांनी अवैदिक वासुदेवभक्तिच्या पांचरात्र संप्रदायातून भक्तिची संकल्पना उचलली. कृष्ण, रामादी अवैदिक देवतांना विष्णुचेविष्णूचे अवतार बनवून टाकलेच, पण गौतम बुद्धालाही नववा अवतार बनवून टाकले. बौद्ध धर्मातील मांसाहार-निषेध, अहिंसादी तत्त्वे उचलली गेली. ‘हर’ या पुरातन शिववाचक शब्दाला गाडण्यासाठी ‘हरी’ हा नवाच शब्द शोधला गेला. तसेच गौतम बुद्ध अवतार नसण्याचे कारण म्हणजे त्याची अवैदिक शिकवण सर्व अवतार हे वेदसंस्कृतीला धरून कार्य करणारे होते, तर बुद्ध हा आचार धर्माला मानणारा होता. आचार धर्माला आत्म्याचे अधिष्ठान लागत नाही. 'आत्म्याचे अस्तित्व मानणे हे सर्व अनर्थांचे मूळ आहे’, अशी त्याची धारणा असल्याने तो ईश्वर या संकल्पनेच्या विरुद्ध होता. याला अनीश्वरवादी प्रवृत्ती, असे म्हणतात.
 
{{संदर्भनोंदी}}