"अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २७:
 
===लोहमार्ग (रेल्वे)===
औरंगाबादकडून मुंबई, [[आग्रा]], [[दिल्ली]], [[भोपाळ]], [[हैदराबाद]] ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात [[डेक्क्नडेक्कन ओडिसी]] ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबाद(अजिंठा-वेरूळ)ची सफर घडवते.
[[मनमाड]], [[परभणी]], [[पूर्णा]] आणि [[नांदेड]] ह्या गावांहूनही औरंगाबादला जाणे शक्य आहे.
 
===विमान मार्ग===
औरंगाबादहून 30 कि.मी. अंतरावर [[चिकलठाणा]] गावी एक विमानतळ आहे. मुंबई-दिल्ली-[[जयपूर]]-[[उदयपूर]] आणि औरंगाबाद ह्या शहरांमधे सद्यः विमानांची येजा असते.