"रामदासी मठ, परळी वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ २२:
जयरामबुवा यांनी समर्थ रामदास स्वामींकडे "आपण परळी वैजनाथ येथील मठात हनुमंताची स्थापना केली, आता रामरायाची स्थापना आपल्या हस्तेच व्हावी " अशी मनीषा व्यक्त केली. समर्थांनी श्री जयराम बुवांना एक तलवार भेट दिली. आज्ञा केली की अयोध्येला जाऊन एक रामाची मूर्ती घेऊन या. मुसलमानी अत्याचार सुरूच आहेत. कुठे दगा फटका झाला च तर ही तलवार तुझ्या रक्षणासाठी बरोबर ठेव. रामरायाच्या मूर्ती स्थापनेचे पुढे पाहू. समर्थांची आज्ञा घेऊन जयरामबुवा परळी वैजनाथ येथे आले. शुभ दिवस व मुहूर्त पाहून अयोध्येला जाण्यास रवाना झाले. व अयोध्येहून राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती घेऊन परतले..
जयरामबुवा हे अयोध्येला जाऊन मूर्ती घेऊन परळी वैजनाथला परतही आले. इकडे रामदास स्वामींचे माघ वद्य ९ शके १६०३ या दिवशी निर्वाण झाले. सर्व मठांतून ही बातमी
[[वर्ग:बीड जिल्हा]]
|