"भुवनेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४८:
[[चित्र:Hatigumfa.jpg|thumb|left|Hathigumpha]]
 
इसवी सनाच्या ७ व्या शतकात, सोमावमशी किंवा केशरी राजवंशाने या भागात आपले राज्य स्थापन केले. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. केशारींनंतर, पूर्व गंगास हा कलिंग क्षेत्रावर १४ व्या शतकापर्यंत राज्य करीत होता. त्यांची राजधानी कलिंगनगर. ही सध्याच्या भुवनेश्वर जिल्ह्यात आहे. त्यांच्यानंतर, भोई वंशांचे मुकुंददेव या मराठा राजाने या परिसरात अनेक धार्मिक इमारती विकसित केल्या. भुवनेश्वरमधील बहुतेक जुनी मंदिरे ८ व्या ते १२ व्या शतकांदरम्यान शैव प्रभावाखाली करण्यात आली. अनंत वासुदेव मंदिर हे शहरातील विष्णूचे एकमेव प्राचीन मंदिर आहे. १५६८ मध्ये, अफगाण वंशाच्या Karrani राजवंशाने या क्षेत्रावर नियंत्रण मिळवले. त्यांच्या कारकिर्दीदरम्यानकारकीर्दीदरम्यान, बहुतेक मंदिरे आणि इतर रचना नष्ट झाल्या किंवा खराब झाल्या.
 
१६ व्या शतकात, क्षेत्र पंचमणी (?) मोगलांच्या नियंत्रणाखाली आले. १८ व्या शतकाच्या मध्यावर मुघलांच्या ताब्यात असलेल्या मराठ्यांनी या प्रांतात येण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन दिले. १८०३ मध्ये हे क्षेत्र ब्रिटिश वसाहतवादी राजवटीखाली आले आणि बंगाल प्रेसिडेन्सी (१९१२ पर्यंत), बिहार आणि ओरिसा प्रांत (१९१२-१९३६) आणि ओरिसा प्रांताचे (१९३६-१९४७) भाग होते. ब्रिटिशशासित ओरिसा प्रांताची राजधानी कटक होती ती पुरामुळे बाधित होत असे आणि आणि त्या शहराला विस्तारासाठी जागेची अडचण होती. यामुळे ३० सप्टेंबर १९४६ रोजी ओरिसा प्रांताच्या विधानसभेत(?) राजधानी स्थलांतरित करण्याच्या प्रस्ताव मांडण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १३ एप्रिल १९४८ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवी राजधानी स्थापन केली.